२८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा जबरदस्त प्लान, किंमत ११० रूपयांपेक्षा कमी

  456

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड(BSNL) सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी ग्राहकांना अनेक प्रीपेड प्लान्स
ऑफर करत असते. हे प्लान्स ग्राहकांच्या विविध गरजांच्या हिशेबाने ऑफर केलेले असतात. एक असाच प्लान कंपनीकडे २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला आहे. हा प्लान अनेक पद्धतीने चांगला आहे. कारण याची किंमती ११० रूपयांपेक्षा कमी आहे.



जाणून घेऊया या प्लानबद्दल...


आम्ही येथे बीएसएनएलच्या FRC 108 रूपयांच्या प्लानबद्दल बोलत आहोत. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १ जीबी डेटा दिला जातो. दरम्यान, कोणतेही SMS बेनिफिट ग्राहकांना मिळत नाहीत. ग्राहकांना एसएमएस पाठवण्यासाठी टॉकटाईसोबत रिचार्ज करू शकतात. यात लोकल एसएमएससाठी ८० पैसे प्रति एसएमएस आणि नॅशनल एसएमएससाठी १.२० रुपये प्रति मेसेज चार्ज केले जातात.


तसेच BSNL एक १०७ रूपयांचा प्लान ग्राहाकांना ऑफर करते. हा ट्रेंडिंग प्लान आहे ज्यात ग्राहकांना ३५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. ग्राहकांना या प्लानमध्ये ३ जीबी डेटा आणि २०० मिनिट फ्री व्हॉईस कॉलिंग आणि ३५ दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्स दिली जाते.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले