राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण, ९ जूनला होणार शपथविधी

नवी दिल्ली:देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी(narendra modi) यांना ९ जून २०१४ला संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या अन्य सदस्यांना पद आणि गोपनीयतेच्या शपथेसाठी निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतींना एनडीच्या नेत्यांचे समर्थन पत्र मिळाले त्यानंतर १८व्या लोकसभेत एनडीला बहुमत मिळणार असल्याची स्थिती आहे.


 


राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सांगितले की राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या शपथ ग्रहण सोहळ्याची तारीख आणि वेळ सांगा. सोबतच केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या सदस्यांच्या रूपात नियुक्त केल्या जाणाऱ्या इतर नेत्यांच्या नावांची यादीही मागवली आहे.


एनडीए गठबंधनचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी भेट घेतली. यानंतर मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना आपल्या समर्थक खासदारांची यादी सोपवली आणि सरकार बनवण्याचा दावा केला.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च