राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण, ९ जूनला होणार शपथविधी

नवी दिल्ली:देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी(narendra modi) यांना ९ जून २०१४ला संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या अन्य सदस्यांना पद आणि गोपनीयतेच्या शपथेसाठी निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतींना एनडीच्या नेत्यांचे समर्थन पत्र मिळाले त्यानंतर १८व्या लोकसभेत एनडीला बहुमत मिळणार असल्याची स्थिती आहे.


 


राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सांगितले की राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या शपथ ग्रहण सोहळ्याची तारीख आणि वेळ सांगा. सोबतच केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या सदस्यांच्या रूपात नियुक्त केल्या जाणाऱ्या इतर नेत्यांच्या नावांची यादीही मागवली आहे.


एनडीए गठबंधनचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी भेट घेतली. यानंतर मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना आपल्या समर्थक खासदारांची यादी सोपवली आणि सरकार बनवण्याचा दावा केला.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे