राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण, ९ जूनला होणार शपथविधी

नवी दिल्ली:देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी(narendra modi) यांना ९ जून २०१४ला संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या अन्य सदस्यांना पद आणि गोपनीयतेच्या शपथेसाठी निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतींना एनडीच्या नेत्यांचे समर्थन पत्र मिळाले त्यानंतर १८व्या लोकसभेत एनडीला बहुमत मिळणार असल्याची स्थिती आहे.


 


राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सांगितले की राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या शपथ ग्रहण सोहळ्याची तारीख आणि वेळ सांगा. सोबतच केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या सदस्यांच्या रूपात नियुक्त केल्या जाणाऱ्या इतर नेत्यांच्या नावांची यादीही मागवली आहे.


एनडीए गठबंधनचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी भेट घेतली. यानंतर मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना आपल्या समर्थक खासदारांची यादी सोपवली आणि सरकार बनवण्याचा दावा केला.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही