Health: दररोज जरूर खा एक चमचा देशी तूप, मिळतील हे बरेच फायदे

  75

मुंबई: घरातील प्रत्येक वयस्कर व्यक्तीकडून तुम्ही देशी तूप(ghee) खाण्याबद्दल ऐकले असेल. तुपामध्ये हेल्दी फॅट आढळते जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे शरीराला ताकद तर मिळतेच सोबतच अनेक फायदेही होतात. तसेच आजारांपासून बचाव होतो. तुपाच्या सेवनामुळे आपली पाचनशक्ती तंदुरूस्त राहते. याशिवाय त्वचेलाही अनेक लाभ होतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, तसेच व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असते. यामुळे प्रत्येकाने याचे सेवन केले पाहिजे.



पाचनशक्ती सुधारते


तुपाचे सेवन केल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. कारण यात पोषक तत्वे आणि प्रोबायोटिक्स असतात जे पोटातील हेल्दी बॅक्टेरियाला वाढवतात. तुपामध्ये व्हिटामिन ए आणि ई मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहते. हार्मोन संतुलित राहते.



रोगप्रतिकारक क्षमता वाढते


तुपामध्ये ब्युटिरिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते जे शरीराला आजारांपासून लढण्यासाठी मदत करतात.



चांगले कोलेस्ट्रॉल वाढते


तुपामध्ये हेल्दी फॅट असतात जे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. तुपामध्ये ब्युटिरिक अॅसिड असते जे कॅन्सररोधी घटक आहे.



त्वचा हायड्रेट राखण्यास मदत


तुपामुळे त्वचेला फायदा होतो यामुळे त्वचेला पोषण मिळते. तसेच त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तुपामध्ये आढळणारी पोषकतत्वे त्वचा टाईट ठेवतात. तसेच वाढत्या वयाचे निशाण कमी करतात.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक