Health: दररोज जरूर खा एक चमचा देशी तूप, मिळतील हे बरेच फायदे

मुंबई: घरातील प्रत्येक वयस्कर व्यक्तीकडून तुम्ही देशी तूप(ghee) खाण्याबद्दल ऐकले असेल. तुपामध्ये हेल्दी फॅट आढळते जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे शरीराला ताकद तर मिळतेच सोबतच अनेक फायदेही होतात. तसेच आजारांपासून बचाव होतो. तुपाच्या सेवनामुळे आपली पाचनशक्ती तंदुरूस्त राहते. याशिवाय त्वचेलाही अनेक लाभ होतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, तसेच व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असते. यामुळे प्रत्येकाने याचे सेवन केले पाहिजे.



पाचनशक्ती सुधारते


तुपाचे सेवन केल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. कारण यात पोषक तत्वे आणि प्रोबायोटिक्स असतात जे पोटातील हेल्दी बॅक्टेरियाला वाढवतात. तुपामध्ये व्हिटामिन ए आणि ई मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहते. हार्मोन संतुलित राहते.



रोगप्रतिकारक क्षमता वाढते


तुपामध्ये ब्युटिरिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते जे शरीराला आजारांपासून लढण्यासाठी मदत करतात.



चांगले कोलेस्ट्रॉल वाढते


तुपामध्ये हेल्दी फॅट असतात जे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. तुपामध्ये ब्युटिरिक अॅसिड असते जे कॅन्सररोधी घटक आहे.



त्वचा हायड्रेट राखण्यास मदत


तुपामुळे त्वचेला फायदा होतो यामुळे त्वचेला पोषण मिळते. तसेच त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तुपामध्ये आढळणारी पोषकतत्वे त्वचा टाईट ठेवतात. तसेच वाढत्या वयाचे निशाण कमी करतात.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण