मनुष्याला कंगाल बनवतात या ३ सवयी, आजच द्या सोडून

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या काही अशा वाईट सवयींचे वर्णन केले आहे की ज्यामुळे मनुष्याची आर्थिक स्थिती बिघडते.


आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने अधिक खर्चाळू असू नये. धन कधीही व्यर्थ खर्च करू नये. चाणक्य यांच्या अनुसार जी व्यक्ती पैसा उगाचच वाया घालवते ती व्यक्ती नेहमी स्वत:चे नुकसान करून घेते.


जी व्यक्ती उगाचच पैसे वाया घालवते त्या व्यक्तीकडे गरज लागली असताना पैसे नसतात. यामुळे पैसे खर्च करताना आपल्या कमाईतील काही भाग बचत करणे गरजेचे असते.


आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याला जीवनात आळशी असले नाही पाहिजे. आळशी असणे हे कंगालीचे मुख्य कारण असू शकते. आळसामुळे व्यक्ती चांगल्या संधीही सोडतो. यामुळे त्याला यश मिळत नाही.


चाणक्य यांच्या मते व्यक्तीने कधीही पैशांचा गर्व करू नये. जी व्यक्ती पैशाचा गर्व करते त्या व्यक्तीकडे धन येत नाही.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण