मनुष्याला कंगाल बनवतात या ३ सवयी, आजच द्या सोडून

Share

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या काही अशा वाईट सवयींचे वर्णन केले आहे की ज्यामुळे मनुष्याची आर्थिक स्थिती बिघडते.

आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने अधिक खर्चाळू असू नये. धन कधीही व्यर्थ खर्च करू नये. चाणक्य यांच्या अनुसार जी व्यक्ती पैसा उगाचच वाया घालवते ती व्यक्ती नेहमी स्वत:चे नुकसान करून घेते.

जी व्यक्ती उगाचच पैसे वाया घालवते त्या व्यक्तीकडे गरज लागली असताना पैसे नसतात. यामुळे पैसे खर्च करताना आपल्या कमाईतील काही भाग बचत करणे गरजेचे असते.

आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याला जीवनात आळशी असले नाही पाहिजे. आळशी असणे हे कंगालीचे मुख्य कारण असू शकते. आळसामुळे व्यक्ती चांगल्या संधीही सोडतो. यामुळे त्याला यश मिळत नाही.

चाणक्य यांच्या मते व्यक्तीने कधीही पैशांचा गर्व करू नये. जी व्यक्ती पैशाचा गर्व करते त्या व्यक्तीकडे धन येत नाही.

Tags: money

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

14 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

52 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago