मनुष्याला कंगाल बनवतात या ३ सवयी, आजच द्या सोडून

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या काही अशा वाईट सवयींचे वर्णन केले आहे की ज्यामुळे मनुष्याची आर्थिक स्थिती बिघडते.


आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने अधिक खर्चाळू असू नये. धन कधीही व्यर्थ खर्च करू नये. चाणक्य यांच्या अनुसार जी व्यक्ती पैसा उगाचच वाया घालवते ती व्यक्ती नेहमी स्वत:चे नुकसान करून घेते.


जी व्यक्ती उगाचच पैसे वाया घालवते त्या व्यक्तीकडे गरज लागली असताना पैसे नसतात. यामुळे पैसे खर्च करताना आपल्या कमाईतील काही भाग बचत करणे गरजेचे असते.


आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याला जीवनात आळशी असले नाही पाहिजे. आळशी असणे हे कंगालीचे मुख्य कारण असू शकते. आळसामुळे व्यक्ती चांगल्या संधीही सोडतो. यामुळे त्याला यश मिळत नाही.


चाणक्य यांच्या मते व्यक्तीने कधीही पैशांचा गर्व करू नये. जी व्यक्ती पैशाचा गर्व करते त्या व्यक्तीकडे धन येत नाही.

Comments
Add Comment

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे