अखिलेश यादव यांनी तोडला मुलायम सिंह यादव यांचा रेकॉर्ड!

मुंबई:समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपले वडील आणि पक्षाचे संस्थापक राहिलेले मुलायम सिंह यादव यांचा रेकॉर्ड तोडला आहे.


२०१७ पासून ते आतापर्यंतंच्या निवडणुकीच हरलेल्या अखिलेश यादव यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला नवसंजीवनी दिली. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव शेवटचे २०१२मध्ये एखादी मोठी निवडणूक जिंकले होते.


त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, २०१७ विधानसभा निवडणूक, २०१९ची लोकसभा निवडणूक आणि २०२२मध्ये समाजवादी पक्षाची कामगिरी चांगली नव्हती. मात्र २०२४मध्ये मात्र समाजवादी पक्षाने जबरदस्त कामगिरी केली. स्थापनेनंतर २००४च्या निवडणुकीत सपाने ३६ जागा मिळवल्या होत्या. त्यानंतर आता सपाने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात २०२४च्या निवडणुकीत ३७ जागांवर यश मिळवले आहे.



कधी किती जागा जिंकल्या 


लोकसभेत सपाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास १९९६मध्ये १६, १९९७मध्ये १९, १९९९ मध्ये २६, २००४मध्ये ३६, २००९मध्ये २३,२०१४मध्ये पाच, २०१८मध्येही पाच जागा मिळवल्या होत्या.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.