Health Tips: साखर खाणे सोडले तर शरीरावर दिसू लागतात हे साईडइफेक्ट

मुंबई: भारतात दिवसेंदिवस डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा आजार असल्यास अनेकदा साखर कमी खाण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांपासून ते हेल्थ एक्सपर्टपर्यंत सर्वच लोक म्हणतात की गोड अथवा साखर खाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे ते मात्र पूर्णपणे साखर सोडणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?


साखर दोन प्रकारची असते. एक नैसर्गिक आणि दुसरी प्रोसेस्ड. नैसर्गिक साखर आपल्याला फळांच्या माध्यमातून मिळू शकते असे आंबा, अननस, लिची, नारळ.


तर प्रोसेस्ड साखर ही ऊस आणि बीटाच्या रूपातून मिळते. मात्र साखर ही प्रमाणातच खाल्ली पाहिजे. मात्र ती पूर्णपणे सोडणे योग्य आहे का?


अनेकजण असे असतात की जे साखर खाणेच सोडून देतात. मात्र याचे परिणाम त्यांच्या शरीरावर दिसू लागतात. साखर सोडल्याने शरीराच्या फॅटवर परिणाम होतो. साखर खाणे सोडल्यावर थकवा जाणवू लागतो. यामुळे डोकेदुखी, चिडचिडेपणा तसेच थकवा वाटू लागतो.


साखर ही एनर्जीचा स्त्रोत असते. जर तुम्ही हे खाणे सोडले तर अचानक थकवा जाणवू लागतो. साखर खाणे सोडल्यावर एक्स्ट्रा इन्सुलिनचा स्तर कमी होऊ लागतो.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका