Health Tips: साखर खाणे सोडले तर शरीरावर दिसू लागतात हे साईडइफेक्ट

  224

मुंबई: भारतात दिवसेंदिवस डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा आजार असल्यास अनेकदा साखर कमी खाण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांपासून ते हेल्थ एक्सपर्टपर्यंत सर्वच लोक म्हणतात की गोड अथवा साखर खाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे ते मात्र पूर्णपणे साखर सोडणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?


साखर दोन प्रकारची असते. एक नैसर्गिक आणि दुसरी प्रोसेस्ड. नैसर्गिक साखर आपल्याला फळांच्या माध्यमातून मिळू शकते असे आंबा, अननस, लिची, नारळ.


तर प्रोसेस्ड साखर ही ऊस आणि बीटाच्या रूपातून मिळते. मात्र साखर ही प्रमाणातच खाल्ली पाहिजे. मात्र ती पूर्णपणे सोडणे योग्य आहे का?


अनेकजण असे असतात की जे साखर खाणेच सोडून देतात. मात्र याचे परिणाम त्यांच्या शरीरावर दिसू लागतात. साखर सोडल्याने शरीराच्या फॅटवर परिणाम होतो. साखर खाणे सोडल्यावर थकवा जाणवू लागतो. यामुळे डोकेदुखी, चिडचिडेपणा तसेच थकवा वाटू लागतो.


साखर ही एनर्जीचा स्त्रोत असते. जर तुम्ही हे खाणे सोडले तर अचानक थकवा जाणवू लागतो. साखर खाणे सोडल्यावर एक्स्ट्रा इन्सुलिनचा स्तर कमी होऊ लागतो.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे