Sunita Williams : सुनिता विल्यम्सचा अंतराळ प्रवास पुन्हा लांबणीवर!

उड्डाणाच्या ३ मिनिटाआधी काय घडले?


मुंबई : भारतीय वंशाची अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला जाणार होती. मात्र हा प्रवास अंतिम टप्प्यात येऊन काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे सुनीता विल्यम्सची तिसरी झेप पुन्हा लांबणीवर गेली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अंतराळवीर सुनीता विल्यम्स कल रात्री १० च्या सुमारास सहकारी अंतराळवीर बॅरी बुच विल्मोरसोबत नासाच्या बोइंग स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये उड्डाण करणार होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हा प्रवास पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.



उड्डाणाच्या तीन मिनिटाआधी मोजणी थांबली


सुनीत विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला जाणार होती. मात्र प्रवास सुरू होण्याच्या तीन मिनिटे आणि ५० सेकंद आधी प्रक्षेपण थांबवण्यात आले. त्यानंतर हा प्रवास पुढे ढकलण्यात आला. यामागे तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. शेवटच्या क्षणी प्रवास थांबवावा लागल्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. तर संगणकाने मतमोजणी का थांबवली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे