मुंबई: क्रिकेटर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा करत आहेत तो टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या १ जूनपासून क्रिकेटच्या महासंग्रामाला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरूवात होत आहे.
या स्पर्धेत भारत आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारताचा विराट कोहली या स्पर्धेत सर्वात यशस्वी क्रिकेटर ठरला आहे. कोहलीने टी-२० वर्ल्डकपच्या २७ सामन्यांमध्ये ११४१ धावा केल्या आहेत.
क्रिस गेलने टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. वेस्ट इंडिजच्या गेलने ३३ सामन्यात ६३ षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्मा षटकार ठोकण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने ३९ टी-२० सामन्यांमध्ये ३५ षटकार ठोकले आहेत.
जोस बटलर आणि युवराज सिंह प्रत्येकी ३३ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…