मुंबई: क्रिकेटर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा करत आहेत तो टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या १ जूनपासून क्रिकेटच्या महासंग्रामाला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरूवात होत आहे.
या स्पर्धेत भारत आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारताचा विराट कोहली या स्पर्धेत सर्वात यशस्वी क्रिकेटर ठरला आहे. कोहलीने टी-२० वर्ल्डकपच्या २७ सामन्यांमध्ये ११४१ धावा केल्या आहेत.
क्रिस गेलने टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. वेस्ट इंडिजच्या गेलने ३३ सामन्यात ६३ षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्मा षटकार ठोकण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने ३९ टी-२० सामन्यांमध्ये ३५ षटकार ठोकले आहेत.
जोस बटलर आणि युवराज सिंह प्रत्येकी ३३ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या…
सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…
मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने…
विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…
निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…