तुम्ही बायकोशी सतत भांडत तर नाही ना...

मुंबई: लक्ष्मी माता ही लक्ष्मी, धन आणि समृद्धीची देवता आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने मनुष्याच्या जीवनात कधीही धन तसेच वैभवाची कमतरता येत नाही. लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी लोक नानाविध उपाय करत असतात. दरम्यान, काही कामे केल्याने मात्र लक्ष्मी माता नाराज होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल...


लक्ष्मी माता त्याच घरात वास करते ज्यांच्या घरात सुख-शांती आणि प्रेमाचे वातावरण असते. ज्या घरात पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असतात, तसेच ज्या घरात महिलांचा सन्मान केला जात नाही तेथे लक्ष्मी कधी येत नाही.


पती-पत्नीमध्ये होणाऱ्या वादामुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. शास्त्रात सांगितले आहे की जे पती दर छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या पत्नीशी वाद घालतात त्यांना लक्ष्मी मातेची नाराजी झेलावी लागते. अशा घरात नेहमीच कंगाली असते.


वाद आणि भांडणे केवळ नकारात्मक उर्जा निर्माण करतात. यामुळे घरात अशांती आणि तणावाचे वातावरण असते. लक्ष्मी माता ही शांती आणि सकारात्मकतेची देवी आहे. यामुळे नकारात्मक वातावरणात ती राहत नाही.


पती-पत्नी नेहमीच भांडणे करत असतील तर याचा अर्थ ते एकमेकांसोबत सुखी नाहीत. लक्ष्मी माता सुख-समृद्धी आणि संतोषाची देवता आहे. यासाठी ती त्याच घरात राहते जिथे लोक संतुष्ट असतात.

Comments
Add Comment

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड