मुंबई: अनेकांना सवय असते की दुसऱ्यांची कोणतीही वस्तू न विचार करता वापरतात. दरम्यान वास्तुशास्त्रात सांगितले आहे की दुसऱ्यांच्या काही वस्तू वापरल्याने तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला आपल्या मनगटावर दुसऱ्या कोणाचेही घड्याळ बांधले नाही पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अयोग्य मानले जाते. यामुळे त्या व्यक्तीच्या समस्या वाढू लागतात.
घड्याळाला नेहमी नकारात्मक आणि सकारात्मक उर्जा येत असते. दुसऱ्याचे घड्याळ वापरणे शुभ नाही. असे केल्याने आपली वाईट वेळ सुरू होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा रूमाल वापरला नाही पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्याचे कपडेही घालू नयेत. असे करणे योग्य मानले जात नाही. असे केल्याने नकारात्मक उर्जा आपल्यात प्रवेश करते आणि जीवनात संकटे येण्यास सुरूवात होते.
सात दिवस चालवणार शांतता रॅली हिंगोली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील…
सुप्रीम कोर्टात दोन्ही पक्षांच्या प्रकरणांवर सुनावणी पार पडणार मुंबई : गेल्या दोन वर्षांत राज्यात झालेल्या…
प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा मुंबई : मुंबईकरांची लाइफलाईन असणाऱ्या मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने…
काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नाशिक : नाशिकच्या (Nashik news) सिडको परिसरातून एक…
लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन…
विधानसभेच्या तोंडावरही ठाकरे गटाची गळती संपेना नवी मुंबई : शिवसेना पक्षात (Shivsena) फूट पडून आता…