मुंबई: देशभरात सध्या भीषण उन्हाळा सुरू आहे. सगळीकडेच पारा ४५ डिग्रीच्या वर पोहोचला आहे. सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गर्मी सुरू आहे. अशातच उन्हाळ्याच्या स्थितीत हायड्रेट राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी टरबूज आणि कलिंगडाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
याच अशी चर्चा आहे की या गरमीच्या दिवसांत लोक टरबूज तसेच कलिंगडाच्या सेवनाने फूड पॉईझनिंगचे बळी ठरत आहेत. तज्ञांच्या मते फळांचा रंग आणि स्वाद वाढवण्यासाठी डाय अथवा शुगर सिरपचा वापर केला जातो.
यातील केमिकल्स आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक ठरतात. याशिवाय ही फळे ज्या मातीतून उगवतात तेथील हानिकारक बॅक्टेरिया फळांमध्ये येतात. तज्ञांच्या मते टरबूज आणि कलिंगड स्वच्छ धुतले पाहिजे. त्यानंतर वरील साल स्क्रब करा.
त्यानंतर ३ कप पाण्यात थोडेसे व्हिनेगार मिसळा. त्यानंतर टरबूज आणि कलिंगड धुवा. यामुळे यावरील बॅक्टेरिया संपून जातील.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…