मुंबई: देशभरात सध्या भीषण उन्हाळा सुरू आहे. सगळीकडेच पारा ४५ डिग्रीच्या वर पोहोचला आहे. सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गर्मी सुरू आहे. अशातच उन्हाळ्याच्या स्थितीत हायड्रेट राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी टरबूज आणि कलिंगडाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
याच अशी चर्चा आहे की या गरमीच्या दिवसांत लोक टरबूज तसेच कलिंगडाच्या सेवनाने फूड पॉईझनिंगचे बळी ठरत आहेत. तज्ञांच्या मते फळांचा रंग आणि स्वाद वाढवण्यासाठी डाय अथवा शुगर सिरपचा वापर केला जातो.
यातील केमिकल्स आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक ठरतात. याशिवाय ही फळे ज्या मातीतून उगवतात तेथील हानिकारक बॅक्टेरिया फळांमध्ये येतात. तज्ञांच्या मते टरबूज आणि कलिंगड स्वच्छ धुतले पाहिजे. त्यानंतर वरील साल स्क्रब करा.
त्यानंतर ३ कप पाण्यात थोडेसे व्हिनेगार मिसळा. त्यानंतर टरबूज आणि कलिंगड धुवा. यामुळे यावरील बॅक्टेरिया संपून जातील.
मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…