Jio: वर्षभरासाठी जिओचा स्वस्त प्लान

मुंबई: जिओच्या प्रीपेड रिचार्ज सेगमेंटमध्ये अनेक प्लान्स उपलब्ध असता. आज आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत. जिओचा हा स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लान आहे ज्यामुळे संपूर्ण वर्षभरात रिचार्ज करावा लागणार नाही. या प्लानची किंमत १५५९ रूपयांचा आहे.


हे रिचार्ज प्लान MY jio app आणि jio पोर्टलवर मिळेल. येथे युजर्सला प्रीपेड प्लानअंतर्गत व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये जावे लागेल. यानंतर युजर्सला तीन रिचार्ज प्लान मिळेल. यात युजर्सला १५५९ रूपयांचा वार्षिक प्लान मिळेल.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ही एक वर्षांची व्हॅलिडिटी आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. हा डेटा खूप कमी वाटू शकतो.


जिओच्या १५५९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या १५९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ३६०० एसएमएस अॅक्सेस करण्यासाठी मिळतील. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन मिळेल.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९