मुंबई: जेव्हा शरीराला गरजेच्या हिशेबाने पाणी मिळत नाही तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. अनेक लोकांच्या मते जेव्हा खूप तहान लागते तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास कोणकोणते त्रास जाणवतात हे जाणून घ्या.
जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास सतावत आहे तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. पाण्याची कमतरता असल्याने शरीर असे काही संकेत देते. यावेळेस डिहायड्रेशनमळे मेंदूला ब्लड फ्लो आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
डिहायड्रेशनच्या स्थिती अनेक जण भूक आणि तहान यातील फरक विसरून जातात. यामुळे अधिक खाल्ले जाते. या स्थिती गळा सुकू लागतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. कमी पाणी प्यालल्याने घसा सुकू लागतो. यामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढतात.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचा रुक्ष होऊ लागते. तसेच त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते.
पाणी पुरेसे प्यायले नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…