Health: शरीरात पाण्याची कमतरता असल्यास होतात हे त्रास

मुंबई: जेव्हा शरीराला गरजेच्या हिशेबाने पाणी मिळत नाही तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. अनेक लोकांच्या मते जेव्हा खूप तहान लागते तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास कोणकोणते त्रास जाणवतात हे जाणून घ्या.



सतत डोकेदुखी


जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास सतावत आहे तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. पाण्याची कमतरता असल्याने शरीर असे काही संकेत देते. यावेळेस डिहायड्रेशनमळे मेंदूला ब्लड फ्लो आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.



खाण्याचे क्रेव्हिंग


डिहायड्रेशनच्या स्थिती अनेक जण भूक आणि तहान यातील फरक विसरून जातात. यामुळे अधिक खाल्ले जाते. या स्थिती गळा सुकू लागतो.



तोंडातून दुर्गंधी


पाण्याच्या कमतरतेमुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. कमी पाणी प्यालल्याने घसा सुकू लागतो. यामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढतात.



निस्तेज त्वचा


शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचा रुक्ष होऊ लागते. तसेच त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते.



बद्धकोष्ठतेचा त्रास


पाणी पुरेसे प्यायले नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात