एक छोटा तुकडा डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

  122

मुंबई: डार्क चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की डार्क चॉकलेटमुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेटचे अनेक फायदे सांगत आहोत.


डार्क चॉकलेटमध्ये ११ ग्रॅम फायबर, ६६ टक्के आर्यन, ५७ टक्के मॅग्नेशियम, १९६ टक्के तांबे आणि ८५ टक्के मँगनीज ही पोषकतत्वे असतात जी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत कोको अधिक असते आणि साखर कमी असते. यामुळे ती अधिक फायदेशीर ठरते.



फायदे


डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. डार्क चॉकलेटमधील फ्लॅवेनॉल लायकोपीन भरपूर असल्याने डार्क चॉकलेट एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचा स्तर कमी करतात.


डार्क चॉकलेटमधील बायोअॅक्टिव्ह यौगिक आपल्या त्वचेसाठी चांगली असतात. यातील फ्लेवनॉस्स सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करतात.


डार्क चॉकलेटमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे मूड चांगला राहतो. यातील तत्व तणाव निर्माण करणारे कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित करतात.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक