एक छोटा तुकडा डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: डार्क चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की डार्क चॉकलेटमुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेटचे अनेक फायदे सांगत आहोत.


डार्क चॉकलेटमध्ये ११ ग्रॅम फायबर, ६६ टक्के आर्यन, ५७ टक्के मॅग्नेशियम, १९६ टक्के तांबे आणि ८५ टक्के मँगनीज ही पोषकतत्वे असतात जी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत कोको अधिक असते आणि साखर कमी असते. यामुळे ती अधिक फायदेशीर ठरते.



फायदे


डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. डार्क चॉकलेटमधील फ्लॅवेनॉल लायकोपीन भरपूर असल्याने डार्क चॉकलेट एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचा स्तर कमी करतात.


डार्क चॉकलेटमधील बायोअॅक्टिव्ह यौगिक आपल्या त्वचेसाठी चांगली असतात. यातील फ्लेवनॉस्स सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करतात.


डार्क चॉकलेटमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे मूड चांगला राहतो. यातील तत्व तणाव निर्माण करणारे कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित करतात.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल