एक छोटा तुकडा डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

  130

मुंबई: डार्क चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की डार्क चॉकलेटमुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेटचे अनेक फायदे सांगत आहोत.


डार्क चॉकलेटमध्ये ११ ग्रॅम फायबर, ६६ टक्के आर्यन, ५७ टक्के मॅग्नेशियम, १९६ टक्के तांबे आणि ८५ टक्के मँगनीज ही पोषकतत्वे असतात जी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत कोको अधिक असते आणि साखर कमी असते. यामुळे ती अधिक फायदेशीर ठरते.



फायदे


डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. डार्क चॉकलेटमधील फ्लॅवेनॉल लायकोपीन भरपूर असल्याने डार्क चॉकलेट एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचा स्तर कमी करतात.


डार्क चॉकलेटमधील बायोअॅक्टिव्ह यौगिक आपल्या त्वचेसाठी चांगली असतात. यातील फ्लेवनॉस्स सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करतात.


डार्क चॉकलेटमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे मूड चांगला राहतो. यातील तत्व तणाव निर्माण करणारे कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित करतात.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे