मुंबई: राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४ विकेटनी हरवले. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने या विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश घेतला आहे. आता त्यांचा सामना २४ मेला सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. आरसीबीने एलिमिनेटरमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना २० षटकांत ८ विकेट गमावत १७२ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत ६ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले.
आरसीबीसाठी कोहलीने २४ बॉलमध्ये ३३ धावा केल्या. महिपाल लोमरोरने १७ बॉलमध्ये ३२ धावा केल्या. तर ग्रीन २७ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीसाठी बॉलिंग करताना सिराजने २ विकेट मिळवल्या. फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीनने १-१ विकेट मिळवला.
राजस्थानसाठी यशस्वीने चांगली बॅटिंग केली. त्याने ३० बॉलमध्ये ४५ धावा केल्या. रियान परागने २६ बॉलमध्ये ३६ धावा केल्या. हेटमायरने १४ बॉलमध्ये २६ धावा केल्या. संजू सॅमसनने १७ धावा केल्या. राजस्थानसाठी बॉलिंग करताना आवेश खानने ३ विकेट घेतल्या. बोल्ट, संदीप आणि चहलने १-१ विकेट घेतल्या.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…