मुंबई: आंबा हा फळांचा राजा असतो. फळांमध्ये आंब्याला विशेष स्थान आहे. मधुर, बहुगुणी असा हा आंबा आवडत नसेल असा माणूस निराळाच असेल. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे आंबा. फार कमी लोक असे असतील ज्यांना आंबा खायला आवडत नसेल.
आंबा हा स्वादासोबतच आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. मात्र काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. डायबिटीजच्या रुग्णांनी आंबा सांभाळून खाल्ला पाहिजे. या लोकांनी आंब्यासोबत नट्सचे सेवन केले पाहिजे. यामुळे त्यांच्या शरीरात ग्लायसेमिक बॅलन्स राहील.
डायबिटीजच्या रुग्णांनी हंगामाच्या सुरूवातीला आंबे खाऊ नयेत. अशा लोकांनी आंब्याची स्मूदी अथवा लस्सी बनवून ते पिऊ शकतात. आंब्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते त्यामुळे आंबा प्रमाणातच खावा.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…