Anant Ambani: ३०० व्हीआयपी पाहुण्यांसोबत क्रूझवर होणार अनंत अंबानीचे दुसरे प्री वेडिंग

  156

मुंबई: बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन १ ते ३ मार्चदरम्यान जामनगरमध्ये झाले. या ग्रँड इव्हेंटमध्ये बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी अनेक परदेशी पाहुणेही सामील झाले होते. आता लग्नाआधी अनंत-राधिका यांचे दुसरे प्री वेडिंग फंक्शन होणार आहे.


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे फंक्शन मुंबईत ६ जुलै ते १२ जुलैदरम्यान होणार आहे. मात्र त्याआधी अनंत आणि राधिका यांचे दुसरे प्री वेडिंग फंक्शन होणार आहे जे २९ मेपासून सुरू होईल आणि १ जूनपर्यंत चालेल. दुसरे प्री वेडिंग फंक्शन इटलीमध्ये सुरू होईल आणि १ जूनला स्वित्झर्लंडला संपेल.



३०० व्हीआयपी पाहुणे, नो फोन पॉलिसी


मीडिया रिपोर्टनुसार राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे दुसरे प्री वेडिंग खूप खास असणार आहे. यासाठी हे फंक्शन क्रूझवर असणार आहे. यात ३०० पाहुणे सामील होणार आहेत. तीन दिवसांचा हा इव्हेंट खूप प्रायव्हेट ठेवण्यात आला आहे. यावेळी पाहुण्यांसाठी नो फोन पॉलिसी असणार आहे.



व्हायरल झाला राधिकाचा स्पेस थीम आऊटफिट


राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री वेडिंगआधी तिचे आऊटफिट व्हायरल होत आहे. हा स्पेस थीमवाला आऊटफिट राधिकाच्या वेडिंग फंक्शनसाठी डिझाईन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Comments
Add Comment

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे