मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

Share

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे आहे की मुलांना प्ले स्कूलला कधी पाठवावे. योग्य वयात प्ले स्कूलला पाठवल्याने मुलांना अधिक फायदे होतात.

जसजशी मुले मोठी होतात तसे पालक आपल्या मुलांना प्री स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करतात. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की त्यांच्या मुलांचे भविष्य चांगले असावे तसेच शाळेत जाण्याला त्रास होऊ नये.

मुले जेव्हा व्यवस्थित चालायला तसेच बोलायला आणि एकमेकांमध्ये मिसळायला लागतील तेव्हा प्ले स्कूलला पाठवले पाहिजे. अधिकतर मुलांच्या मेंदूचा ९० टक्के विकास वयाच्या ५ वर्षांपर्यंत होत असतो. या कालावधीत ते लवकर शिकतात आणि नवनवे अनुभव तयार करतात. तुम्ही त्यांना वयाच्या तिसऱ्या अथवा चौथ्या वर्षात पाठवू शकता.

प्ले स्कूलमध्ये मुले एकमेकांशी मिसळून वागायला शिकतात. तसेच त्यांचा सामाजिक विकास चांगला होतो. प्ले स्कूलमध्ये मुले आपल्या भावना समजतात तसेच व्यक्त करणे शिकतात. हे त्यांच्या भावनात्मक विकासासाठी गरजेचे असते. तसेच शाळेत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीजही असतात ज्यामुळे त्यांचा शारिरीक विकासही होतो. प्ले स्कूलमध्ये मुले नवनव्या गोष्टी शिकतात. यामुळे त्यांचा मानसिक विकासही व्यवस्थित होतो.

Tags: child

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

2 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

2 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

3 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

3 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

4 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

5 hours ago