उन्हाळ्यात आल्याचे सेवन करताय का? तर हे जरूर वाचा

  52

मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत याच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल...


उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त आले खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आले खाल्ल्याने पोटात अॅसिड जमा होऊ लागते. सोबतच हाय बीपीची समस्याही होऊ शकते.


आल्याचा नैसर्गिक गुण अॅसिडिक असतो. हे खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे आले खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होऊ शकते. या कारणामुळे हायपो ग्लायसीमियाचा आजार होऊ शकतो.


प्रेग्नंसीदरम्यान आले खाल्ल्याने पोटात त्रास होऊ शकतो. जर तुमचे पाचनव्यवस्था कमकुवत असेल तर संपूर्ण दिवसात १ ते २ ग्रॅम आले खाल्ले पाहिजे. आले खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते.


जर तुमचे वजन आणि लठ्ठपणा कमी करण्याचा विचार करत आहात तर कमीत कमी आले खाल्ले पाहिजे. कारण यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी