मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात (Loksabha Election 2024) आज मतदान पार पडले. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान झाले. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.
संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देशात ५२.६०% मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. या ठिकाणी ७५.६६% मतदान झाले आहे.
आंध्र प्रदेश – ६८.०४%
बिहार – ५४.१४%
जम्मू-काश्मीर – ३५.७५%
झारखंड – ६३.१४%
मध्य प्रदेश – ६८.०१%
महाराष्ट्र – ५२.४९%
ओडिशा – ६२.९६%
तेलंगणा – ६१.१६%
उत्तर प्रदेश – ५६.३५%
पश्चिम बंगाल – ७५.६६%
राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी :
नंदुरबार – ६०.६०%
जळगाव – ५१.९८%
रावेर – ५५.३६%
जालना – ५८.८५%
औरंगाबाद – ५४.०२%
मावळ – ४६.०३%
पुणे – ४४.९०%
शिरूर – ४३.८९%
अहमदनगर- ५३.२७%
शिर्डी – ५२.२७%
बीड – ५८.२१%
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…
हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…
मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…
चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…