Loksabha Election 2024 : मतदानाचा चौथा टप्पा पार पडला; देशात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५२.६०% मतदान!

राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?


मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात (Loksabha Election 2024) आज मतदान पार पडले. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान झाले. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.


संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देशात ५२.६०% मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. या ठिकाणी ७५.६६% मतदान झाले आहे.


आंध्र प्रदेश - ६८.०४%
बिहार - ५४.१४%
जम्मू-काश्मीर - ३५.७५%
झारखंड - ६३.१४%
मध्य प्रदेश - ६८.०१%
महाराष्ट्र - ५२.४९%
ओडिशा - ६२.९६%
तेलंगणा - ६१.१६%
उत्तर प्रदेश - ५६.३५%
पश्चिम बंगाल - ७५.६६%



राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?


राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी :


नंदुरबार - ६०.६०%
जळगाव - ५१.९८%
रावेर - ५५.३६%
जालना - ५८.८५%
औरंगाबाद - ५४.०२%
मावळ - ४६.०३%
पुणे - ४४.९०%
शिरूर - ४३.८९%
अहमदनगर- ५३.२७%
शिर्डी - ५२.२७%
बीड - ५८.२१%

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,