नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ९६ जागांवर आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार चौथ्या टप्प्यात एकूण १७.७ कोटी मतदार आणि१.९२ लाख मतदान केंद्र आहेत.
या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशातील १७५ आणि ओडिशाच्या २८ विधानसभेच्या जागांवरही मतदान होत आहे. यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तेलंगणामध्ये मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १९ लाख मतदान अधिकारी १.९२ लाख मतदान केंद्रांवर १७.७ कोटीहून अधिक मतदारांचे स्वागत करतील. या टप्प्यात ८.९७ कोटी पुरूष आणि ८.७३ कोटी महिला मतदार आहेत.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील ११, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेशातील आणि पश्चिम बंगालीमधील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४, जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.
पुणे
बीड
शिरूर
छत्रपती संभाजीनगर
जालना
अहमदनगर
मावळ
शिर्डी
रावेर
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…