Loksabha Election 2024 : लोकसभेचा चौथा टप्पा; राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.


महाराष्ट्रात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान होत आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१% मतदान झालं आहे. नंदुरबारमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची टक्केवारी : -


नंदुरबार - २२.१२%
जळगाव - १६.८९%
रावेर - १९.०३%
जालना - २१.३५%
छत्रपती संभाजीनगर - १९.५३%
मावळ - १४.८७%
पुणे - १६.१६%
शिरूर - १४.५१%
अहमदनगर - १४.७४%
शिर्डी - १८.९१%
बीड - १६.६२%



जाणून घ्या विधानसभा निहाय कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले?


पुणे लोकसभा मतदारसंघ : १६.१६%
कसबा पेठ - १८.१०%
कोथरूड - १८.२०%
पर्वती - १७.८४%
पुणे कॅन्टोन्मेंट - १३.८९%
शिवाजीनगर - १३.९४%
वडगाव शेरी - १४.%

मावळ लोकसभा मतदारसंघ : १४.८७ %
चिंचवड - १४.९३%
कर्जत - १४.२७%
मावळ - १४.%
पनवेल - १४.७९%
पिंपरी - १३.०९%
उरण - १७.६७%

शिरूर लोकसभा मतदारसंघ : १४.५१ %
आंबेगाव - १८.४७%
भोसरी - १२.७९%
हडपसर - १४.४०%
जुन्नर - १७.०६%
खेड आळंदी - १४.५४%
शिरूर - १२.२५%
Comments
Add Comment

Akola News : पाडव्याआधीच 'काळाचा घाला'! ऐन दिवाळीत भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार; अकोल्यात शोककळा

अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या

Pune Saras Baug : पुणेकरांच्या उत्साहाला गालबोट; सारस बागेत वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांची तातडीने मध्यस्थी

पुणे : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या धमक्यांमुळे यंदा चर्चेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग दिवाळी पाडवा

नागपुरात फटाक्यांचा 'धुमाकूळ'! रात्रभरात सहा ठिकाणी आगीच्या घटना; मोठे नुकसान

नागपूर: दिवाळीच्या दिवसांत नागपुरात फटाक्यांची आतषबाजी आणि निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीच्या घटनांनी मोठी

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली