मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.
महाराष्ट्रात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान होत आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१% मतदान झालं आहे. नंदुरबारमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची टक्केवारी : –
नंदुरबार – २२.१२%
जळगाव – १६.८९%
रावेर – १९.०३%
जालना – २१.३५%
छत्रपती संभाजीनगर – १९.५३%
मावळ – १४.८७%
पुणे – १६.१६%
शिरूर – १४.५१%
अहमदनगर – १४.७४%
शिर्डी – १८.९१%
बीड – १६.६२%
पुणे लोकसभा मतदारसंघ : १६.१६%
कसबा पेठ – १८.१०%
कोथरूड – १८.२०%
पर्वती – १७.८४%
पुणे कॅन्टोन्मेंट – १३.८९%
शिवाजीनगर – १३.९४%
वडगाव शेरी – १४.%
मावळ लोकसभा मतदारसंघ : १४.८७ %
चिंचवड – १४.९३%
कर्जत – १४.२७%
मावळ – १४.%
पनवेल – १४.७९%
पिंपरी – १३.०९%
उरण – १७.६७%
शिरूर लोकसभा मतदारसंघ : १४.५१ %
आंबेगाव – १८.४७%
भोसरी – १२.७९%
हडपसर – १४.४०%
जुन्नर – १७.०६%
खेड आळंदी – १४.५४%
शिरूर – १२.२५%
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…