Jioचा सगळ्यात स्वस्त पोस्टपेड प्लान, मिळणार ५जी डेटा

  84

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लान्स ऑफर करत असते.

सगळ्यात स्वस्त प्लान


जर तुम्हाला जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान हवा असेल तर जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय मिळतील. कंपनी २९९ रूपयांचा सर्वात स्वस्त प्लान ऑफर करते.

किती मिळणार डेटा


यात तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटा, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही मिळते. हा प्लान ३० जीबी डेटासोबत येतो. रिचार्जच्या पूर्ण सायकलमध्ये तुम्हाला एकूण ३० जीबी डेटा मिळेल. डेटा लिमिट संपताच युजर्सला १० रूपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल.

या रिचार्जमध्ये फॅमिली अॅड ऑनची सुविधा मिळत नाही. याशिवाय ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही या प्लानसोबत भेटतील. रिचार्ज प्लान अनलिमिटेड ५जी डेटासह येतो. दरम्यान, यासाठी तुमच्याकडे ५जी फोन असणे गरजेचे आहे आणि तुमच्या भागामध्ये ५ जी नेटवर्क असणेही गरजेचे आहे.

जिओच्या २९९ रूपयांच्या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेस देत आहे. लक्षात ठेवा की या प्लानसोबत तुम्हाला जिओ सिनेमाचा प्रीमियम अॅक्सेस मिळणार नाही. यासाठी तुम्हाला महिन्याला कमीत कमी २९ रूपये खर्च करावे लागतील.

जिओ सिनेमाचे तीन सबस्क्रिप्शन येतात. कंपनी २९ रूपये, ८९ रूपये आणि ९९९ रूपयांचे प्लान ऑफर करते. ९९९ रूपयांच्या या प्लानची व्हॅलिडिटी १ वर्ष असते.
Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा