Drinking Water: तुम्ही उभे राहून पाणी पिता का? तर हे जरूर वाचा

Share

मुंबई: हल्ली लोक बाटलीतील पाणी पिण्याला पसंती देतात. उभ्या उभ्या बाटलीतील पाणी संपवता येते. मात्र असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. आयुर्वेदात सांगितले आहे की उभे राहून कधीही गटागटा पाणी पिऊ नये. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पोटाच्या समस्या वाढू शकतात. तुम्हीही जर उभे राहून पाणी पित असाल तर सावधान. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर तुम्ही परिणाम करत आहात. यामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.

ही आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत

प्रत्येकाने पाणी ग्लासात घेऊन एका ठिकाणी बसून पाणी प्यायले पाहिजे. थोडे थोडे करून पाणी प्यायले पाहिजे. उभे राहून पाणी पिणे धोकादायक असते. आरामात पाणी पिणे योग्य असते. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाकडे पाणी पोहोचते.

उभे राहून पाणी पिण्याचे नुकसान

उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो.
पचनाचा त्रास संभवतो.
किडनीच्या रुग्णांनी उभे राहून पाणी पिऊ नये..

उभे राहून पाणी पिण्याचे साईडइफेक्ट

आयुर्वेदाच्या तज्ञानुसार उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास संभवू शकतो. जर बराच वेळ ही सवय असेल तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे आर्थरायटिस अथवा गाठीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडू लागते.

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

59 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

1 hour ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

1 hour ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

2 hours ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago