Nitesh Rane : हिंदू राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या

आमदार नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन


नालासोपारा : पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नालासोपारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.


यावेळी राणे यांच्या बरोबर नालासोपारा विधानसभा संपर्क प्रमुख राजन नाईक,जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील,वसई विधानसभा संपर्क प्रमुख मनोज पाटील,मीडियाप्रमुख मनोज बरोत आंबीतर मान्यवर उपस्थित होते.


या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना श्रद्धा वालकर, साधू हत्याकांड,यावर भाष्य करताना सांगितले की,सद्हाया महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी मुसलमानांचे फतवे निघत आहेत. हिंदुस्थानात ,हिंदू खतर्यात आले आहेत. मुस्लिम लीगची भाषा उद्धव ठाकरे बोलत आहेत.त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी मोडिजिना बळ देण्याची गरज आहे. येथील भाजपचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा यांना निवडून दिल्यास ते थेट येथील विकासासाठी पंतप्रधानाशी बोलू शकणार आहेत इतरांना निवडून दिल्यास त्यांना विकासाच्या निधीसाठी लायनीत उभे राहावे लागेल.


महाविकास आघाडीला मत म्हणजे लव जिहाद, लॅण्ड जिहादच्या मत असेल तर सवर्ण मत म्हणजे मोदी ,देश,आणि हिंदू राष्ट्राला मत असेल असे त्यांनी शेवटी सांगितले.पालघर मध्ये लढत असलेल्या बहुजन विकास आघाडी बाबत राणे यांना विचारले असता त्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली तर हिंदूंसाठी ५० केसेस झाल्या. त्रिंबट्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Comments
Add Comment

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि