एक ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून बनवा हे ड्रिंक, उन्हाळ्याचा नाही होणार त्रास

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. यामुळे प्रत्येक मोसमात खूप पाणी प्यायले पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातील. मात्र तुम्हाला माहीत आहे काकी उन्हाळाच्या दिवसात एक वेळ मीठाचे पाणी जरूर प्यायले पाहिजेय

उन्हाळ्याच्या दिवसांत लिक्विड आणि पाणी प्या


उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते. यामागे कारणही आहे की या दिवसांत खूप घाम निघतो. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भासते. जर तुम्ही या मोसमात पाणी कमी प्यायले तर डिहायड्रेशनचाही त्रास होऊ शकतो.

अशा स्थितीत जितके शक्य होईल तितके उन्हाळ्यात पाणी प्या. पाण्यासोबतच ज्यूस, लिक्विड घेतल्यात तुम्ही डिहायड्रेशनपासून बचाव कराल. उन्हाळ्याच्या दिवसांत मीठाचे पाणी प्यायल्याने अधिक फायदा होते. सगळ्यात आधी एक ग्लास पाणी घ्या त्यात चिमूटभर मीठ टाका. यामुळे जास्त फायदा होईल.

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास मीठाचे पाणी प्या


खाण्यापिण्यात गडबड, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होत असतो. यासाठी जर तुम्ही मीठाचे पाणी पिता तर पचनव्यवस्था ठीक होते. पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारी दूर होतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचावासाठी मीठाचे पाणी प्या.

कोमट पाण्यात मीठ टाकून प्या


शरीर बराच वेळ थंड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून प्या. मात्र एका मर्यादित प्रमाणात प्या.
Comments
Add Comment

डायट नाही, स्मार्ट डिनर : वजन कमी करण्याचा सोपा मार्ग !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक अनियमित आहार, लेट नाईट पार्ट्या आणि चुकीच्या खानपानाच्या सवयींमुळे

शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी आहे? आजच आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा!

मुंबई : डेंग्यू किंवा इतर काही संसर्गजन्य आजारांमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे ही गंभीर बाब ठरू

आज आहे जागतिक हात धुण्याचा दिवस : नियमित हातांची स्वच्छता आवश्यक, आरोग्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई : जागतिक हात धुण्याचा दिवस दि. १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याच्या सवयी

वारंवार येणाऱ्या तापावर आयुर्वेदिक उपचार : गोकर्ण वनस्पतीचा काढा ठरतोय प्रभावी

मुंबई : सध्याच्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना वारंवार सर्दी, खोकला, अंग दुखणे आणि ताप याचा त्रास होतो. पावसाळा,

कोलेस्टेरॉलचा वाढणारा धोका टाळा, शरीर आणि त्वचेवर होणारे बदल वेळीच ओळखा...

सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सगळेच जण अरबटचरबट खात असतात. या सवयीमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत चालेल आहे.

ऑक्टोबरमध्ये जरूर खा या भाज्या, रहाल निरोगी आणि फिट

मुंबई: ऑक्टोबर महिन्यात थंडीची सुरुवात होत असल्याने (मान्सून ते हिवाळा संक्रमण), या काळात रोगप्रतिकारशक्ती