एक ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून बनवा हे ड्रिंक, उन्हाळ्याचा नाही होणार त्रास

Share

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. यामुळे प्रत्येक मोसमात खूप पाणी प्यायले पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातील. मात्र तुम्हाला माहीत आहे काकी उन्हाळाच्या दिवसात एक वेळ मीठाचे पाणी जरूर प्यायले पाहिजेय

उन्हाळ्याच्या दिवसांत लिक्विड आणि पाणी प्या

उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते. यामागे कारणही आहे की या दिवसांत खूप घाम निघतो. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भासते. जर तुम्ही या मोसमात पाणी कमी प्यायले तर डिहायड्रेशनचाही त्रास होऊ शकतो.

अशा स्थितीत जितके शक्य होईल तितके उन्हाळ्यात पाणी प्या. पाण्यासोबतच ज्यूस, लिक्विड घेतल्यात तुम्ही डिहायड्रेशनपासून बचाव कराल. उन्हाळ्याच्या दिवसांत मीठाचे पाणी प्यायल्याने अधिक फायदा होते. सगळ्यात आधी एक ग्लास पाणी घ्या त्यात चिमूटभर मीठ टाका. यामुळे जास्त फायदा होईल.

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास मीठाचे पाणी प्या

खाण्यापिण्यात गडबड, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होत असतो. यासाठी जर तुम्ही मीठाचे पाणी पिता तर पचनव्यवस्था ठीक होते. पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारी दूर होतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचावासाठी मीठाचे पाणी प्या.

कोमट पाण्यात मीठ टाकून प्या

शरीर बराच वेळ थंड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून प्या. मात्र एका मर्यादित प्रमाणात प्या.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

18 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

46 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago