Weight loss: वजन घटवायचे आहे तर रात्री खाऊ नका हे ५ पदार्थ

मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईल हेच याचे कारण आहे.


जर तुम्ही स्वत:वर लक्ष देत नसाल हा लठ्ठपणा वाढत जातो. यामुळे केवळ तुमची पर्सनॅलिटीच खराब होत नाही तर अनेक आजारांना निमंत्रण देते. मात्र जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही लहान लहान सुधारणा केल्या तर तुम्ही लठ्ठपणा नियंत्रित करू शकता. तसेच फिटही राहू शकता.


येथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत जे चुकूनह रात्रीच्या वेळेस खाऊ नये.


रात्रीच्या जेवणात अथवा झोपण्याच्या आधी तळलेले-भाजलेले पदार्थ खाऊ नयेत.


फॅटी फूड्सच्या सेवनाने तुमच्या शरीरात चरबी वाढते.जर तुम्ही रात्री हे खात असाल तर यामुळे लठ्ठपणा वाढतो.


मटणामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असतात यामुळे रात्रीचे सेवन करू नये.


आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि साखर असते त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर रात्रीच्या वेळेस आईस्क्रीम खाऊ नका.


फ्रोझन फूडमध्येही अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव असतात जे फॅट वाढवतात यामुळे याचे सेवन करू नये.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण