नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंह लवली, शीला सरकारमधील माजी मंत्री राजकुमार चौहान, माजी एमएलए नसीब सिंह, माजी एमएलए नीरज बसोया यांनी भाजपचा हात धरला आहे.
अरविंदर सिंह लवली यांनी नुकताच दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लवली हे काँग्रेसकडून आम आदमी पक्षाच्या गठबंधनविरोधात होते. ते आधी भआजपमध्ये होते. २०१७मध्ये दिल्ली नगरपालिका निवडणुकीआधी ते भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र काही महिन्यांतच ते काँग्रेसमध्ये परतले होते.
२०१७मध्ये लवली यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये सामील झाले होते. त्यानंतर २०१८मध्ये त्यांनी भाजप सोडली आणि पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…