मुंबई : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याच्यावर लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या पराभवानंतर अनेकांनी टीका केली. मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवरुन हार्दिक पांड्याला टीकेचे लक्ष केले जात आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापणाने यंदाच्या आयपीएलच्या नेतृत्त्वाची जबाबदारी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे दिली होती. आयपीएल सुरु होण्यापूर्वीपासून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये यासंदर्भात नाराजी होती. मुंबई इंडियन्सला काल लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देखील हार्दिक पांड्यावर माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. मात्र, भारतीय संघाच्या माजी खेळाडूने हार्दिकचं मनोबल वाढवणारी भूमिका मांडली आहे. हार्दिकच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या खेळाडूचं नाव वसीम जाफर आहे.
तुम्ही हार्दिक पांड्यावर त्याच्या कामगिरीमुळे जितकी टीका करु शकता, तितकी टीका तुम्ही करा. सतत होणारे ट्रोलिंग आणि वैयक्तिक हल्ले होणे हे मात्र चुकीचे आहे. हार्दिक तु ठाम राहा. पुढील महिन्यात वर्ल्ड कपमध्ये तुझ्या दमदार कामगिरीनंतर हेच लोक तुझे गोडवे गाताना दिसतील, असा सल्ला वसीम जाफरने दिला आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…