मुंबई: हाताने जेवण्याचा काही आनंदच वेगळा असतो. अनेकदा घरातली वडीलधारी मंडळी हाताने जेवण्याबाबत सांगत असतात. मात्र आजकाल हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये अनेकजण लोक चमच्याने खाऊ लागले आहेत. भारतीय परंपरेमध्ये जेवण नेहमी जमीनीवर बसून हाताने खाल्ले जाते. जर तुम्हीही जेवण हाताने जेवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
आयुर्वेदानुसार हाताने जेवण करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पाचही इंद्रिये आणि पचनासाठी हे चांगले असते. आयुर्वेद सांगते की आपली पाच बोटे पाच विविध तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. अशातच जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा जेवणाला बोटांचा स्पर्श होतो आणि आपल्या मेंदूला असा मेसेज पाठवला जातो की आपण जेवणासाठी तयार आहोत. यामुळे पाचनक्रिया सतर्क होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.
विज्ञानातही हाताने जेवण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. हाताने जेवण केल्याने पचन सुधारते. कारण हातामध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे हानिकारक नसतात मात्र पर्यावरणातील विविध हानिकारक किटाणूंपासून ते शरीराची सुरक्षा करतात. दरम्यान, जेवणाआधी हात व्यवस्थित धुतले पाहिजेत.
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…
मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…