मोबाईल Restart करावा की power off? काय आहे फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: आपला मोबाईल अधिक काळ चांगला वापरता यावा यासाठी तो सांभाळून वापरण्याची गरज असते. वेळोवेळी अपडेट करणे तसेच बॅटरीची काळजी घेणे गरजेचे असते.


फोनमध्ये शट डाऊन आणि रिस्टार्ट हे दोन पर्याय असतात. दोघांचेही काम करत एकाच पद्धतीचे आहे तर दोन्हींची काय गरज आहे?


फार कमी लोक जाणतात की दोघांचे फायदे वेगवेगळे आहेत. फोन रिस्टार्ट केल्याने कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सुधारतो. फोन रिस्टार्ट केल्याने डेटा आणि वायफाय व्यवस्थित कनेक्ट व्हायला लागते.


फोनला पॉवर ऑफ केल्याने यातील कॅशे डेटा साफ होण्यास मदत होते. फोन रिस्टार्ट केल्याने हँग होण्याची समस्या ठीक होते.


फोन ऑफ आणि रिस्टार्ट केल्याने आणखी एक गोष्ट केली पाहिजे. फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप्स क्लिअर करत राहिले पाहिजे.

Comments
Add Comment

मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. हे बाळ सध्या कूपर रुग्णालयात उपचार

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत