मोबाईल Restart करावा की power off? काय आहे फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: आपला मोबाईल अधिक काळ चांगला वापरता यावा यासाठी तो सांभाळून वापरण्याची गरज असते. वेळोवेळी अपडेट करणे तसेच बॅटरीची काळजी घेणे गरजेचे असते.


फोनमध्ये शट डाऊन आणि रिस्टार्ट हे दोन पर्याय असतात. दोघांचेही काम करत एकाच पद्धतीचे आहे तर दोन्हींची काय गरज आहे?


फार कमी लोक जाणतात की दोघांचे फायदे वेगवेगळे आहेत. फोन रिस्टार्ट केल्याने कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सुधारतो. फोन रिस्टार्ट केल्याने डेटा आणि वायफाय व्यवस्थित कनेक्ट व्हायला लागते.


फोनला पॉवर ऑफ केल्याने यातील कॅशे डेटा साफ होण्यास मदत होते. फोन रिस्टार्ट केल्याने हँग होण्याची समस्या ठीक होते.


फोन ऑफ आणि रिस्टार्ट केल्याने आणखी एक गोष्ट केली पाहिजे. फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप्स क्लिअर करत राहिले पाहिजे.

Comments
Add Comment

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास