मोबाईल Restart करावा की power off? काय आहे फायदेशीर...घ्या जाणून

  240

मुंबई: आपला मोबाईल अधिक काळ चांगला वापरता यावा यासाठी तो सांभाळून वापरण्याची गरज असते. वेळोवेळी अपडेट करणे तसेच बॅटरीची काळजी घेणे गरजेचे असते.


फोनमध्ये शट डाऊन आणि रिस्टार्ट हे दोन पर्याय असतात. दोघांचेही काम करत एकाच पद्धतीचे आहे तर दोन्हींची काय गरज आहे?


फार कमी लोक जाणतात की दोघांचे फायदे वेगवेगळे आहेत. फोन रिस्टार्ट केल्याने कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सुधारतो. फोन रिस्टार्ट केल्याने डेटा आणि वायफाय व्यवस्थित कनेक्ट व्हायला लागते.


फोनला पॉवर ऑफ केल्याने यातील कॅशे डेटा साफ होण्यास मदत होते. फोन रिस्टार्ट केल्याने हँग होण्याची समस्या ठीक होते.


फोन ऑफ आणि रिस्टार्ट केल्याने आणखी एक गोष्ट केली पाहिजे. फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप्स क्लिअर करत राहिले पाहिजे.

Comments
Add Comment

येथे झाली ठाकरे बंधूंची युती; ठाकरे गट १९ तर मनसे २ जागांवर लढणार!

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलची एन्ट्री मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून

राखीने जोडले दोन अनोळखी कुटुंब, अवयवदानाने निर्माण केले नवे नाते!

मुंबई : रक्षाबंधनाच्या अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी सोहळ्यात, मुंबईच्या १६ वर्षीय अनामता अहमदने गुजरातमधील

कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार चालवणाऱ्या मुजोर वाहन मालकाला अटक

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखा परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतर आता जैन

मुंबईत मांजरांच्या नसबंदीसाठी मोहीम तीव्र!

मुंबई : भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येबद्दलच्या तक्रारींना प्रतिसाद म्हणून, बीएमसीने मांजरांच्या नसबंदी

ओला उबेरला आव्हान देणार भारत टॅक्सी

मुंबई : ओला, उबेर या खासगी अ‍ॅप आधारित सेवांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी देशात सहकारी तत्वावर ‘भारत टॅक्सी ’

पश्चिम रेल्वेवर उद्या दिवसा ब्लॉक नाही

सांताक्रूझ, माहीम दरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक मुंबई : शनिवार मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग