उन्हाळ्यात पोट थंड ठेवायचे असेल तर वापरा या खास आयुर्वेदिक टिप्स

  99

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपली पाचनशक्ती बिघडून जाते. अशा स्थिती लक्ष देणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पाचनतंत्र निरोगी राखू शकता.


आयुर्वेद सांगतेल की चांगल्या आरोग्याची सुरूवात पाचनाने होते. चांगले स्वास्थ आणि कल्याणासाठी चांगले पाचन राखणे गरजेचे असते. चांगल्या पाचनासाठी ७ आयुर्वेदिक टिप्सचे पालन केले पाहिजे.


उन्हाळ्यादरम्यान पाचनतंत्र चांगले ठेवणे शरीरासाठी गरजेचे असते. उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. यामुळे बद्धकोष्ठता, सूजसारख्या पाचनेच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून बचावासाठी काही आयुर्वेदिक टिप्सचे पालन करणे गरजेचे असते.


खाण्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. यासाठी आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यात फायबरचे प्रमाण अधिक असेल. आपण भाज्या, अख्खे धान्य, फळे, सुकामेवा आणि बियांचे सेवन केले पाहिजे.


पाचनशक्ती सुधारण्यासाठी मसाले कमी खाल्ले पाहिजेत. आयुर्वेदात वापरली जाणारी औषधी जसे त्रिफळा पाचनामध्ये मदत करतात.


मसाल्याप्रमाणेच दिसणारे आलेही पचनामध्ये लाभदायक ठरते. आल्याचा वापर भोजनामध्ये केला जाऊ शकतो. तसेच आल्याचा चहाही तुम्ही पिऊ शकता. आयुर्वेदानुसार जिरे, धणे आणि बडिशेपाचा वापरही जेवणात केला पाहिजे. यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होतात.


दही, घरी बनवलेले लोणचे, ताक, भाताची पेज तसेच इतर प्रोबायोटिक्स भरपूर खाल्ले पाहिजे. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे