उन्हाळ्यात पोट थंड ठेवायचे असेल तर वापरा या खास आयुर्वेदिक टिप्स

  89

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपली पाचनशक्ती बिघडून जाते. अशा स्थिती लक्ष देणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पाचनतंत्र निरोगी राखू शकता.


आयुर्वेद सांगतेल की चांगल्या आरोग्याची सुरूवात पाचनाने होते. चांगले स्वास्थ आणि कल्याणासाठी चांगले पाचन राखणे गरजेचे असते. चांगल्या पाचनासाठी ७ आयुर्वेदिक टिप्सचे पालन केले पाहिजे.


उन्हाळ्यादरम्यान पाचनतंत्र चांगले ठेवणे शरीरासाठी गरजेचे असते. उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. यामुळे बद्धकोष्ठता, सूजसारख्या पाचनेच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून बचावासाठी काही आयुर्वेदिक टिप्सचे पालन करणे गरजेचे असते.


खाण्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. यासाठी आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यात फायबरचे प्रमाण अधिक असेल. आपण भाज्या, अख्खे धान्य, फळे, सुकामेवा आणि बियांचे सेवन केले पाहिजे.


पाचनशक्ती सुधारण्यासाठी मसाले कमी खाल्ले पाहिजेत. आयुर्वेदात वापरली जाणारी औषधी जसे त्रिफळा पाचनामध्ये मदत करतात.


मसाल्याप्रमाणेच दिसणारे आलेही पचनामध्ये लाभदायक ठरते. आल्याचा वापर भोजनामध्ये केला जाऊ शकतो. तसेच आल्याचा चहाही तुम्ही पिऊ शकता. आयुर्वेदानुसार जिरे, धणे आणि बडिशेपाचा वापरही जेवणात केला पाहिजे. यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होतात.


दही, घरी बनवलेले लोणचे, ताक, भाताची पेज तसेच इतर प्रोबायोटिक्स भरपूर खाल्ले पाहिजे. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक