उन्हाळ्यात पोट थंड ठेवायचे असेल तर वापरा या खास आयुर्वेदिक टिप्स

Share

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपली पाचनशक्ती बिघडून जाते. अशा स्थिती लक्ष देणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पाचनतंत्र निरोगी राखू शकता.

आयुर्वेद सांगतेल की चांगल्या आरोग्याची सुरूवात पाचनाने होते. चांगले स्वास्थ आणि कल्याणासाठी चांगले पाचन राखणे गरजेचे असते. चांगल्या पाचनासाठी ७ आयुर्वेदिक टिप्सचे पालन केले पाहिजे.

उन्हाळ्यादरम्यान पाचनतंत्र चांगले ठेवणे शरीरासाठी गरजेचे असते. उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. यामुळे बद्धकोष्ठता, सूजसारख्या पाचनेच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून बचावासाठी काही आयुर्वेदिक टिप्सचे पालन करणे गरजेचे असते.

खाण्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. यासाठी आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यात फायबरचे प्रमाण अधिक असेल. आपण भाज्या, अख्खे धान्य, फळे, सुकामेवा आणि बियांचे सेवन केले पाहिजे.

पाचनशक्ती सुधारण्यासाठी मसाले कमी खाल्ले पाहिजेत. आयुर्वेदात वापरली जाणारी औषधी जसे त्रिफळा पाचनामध्ये मदत करतात.

मसाल्याप्रमाणेच दिसणारे आलेही पचनामध्ये लाभदायक ठरते. आल्याचा वापर भोजनामध्ये केला जाऊ शकतो. तसेच आल्याचा चहाही तुम्ही पिऊ शकता. आयुर्वेदानुसार जिरे, धणे आणि बडिशेपाचा वापरही जेवणात केला पाहिजे. यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होतात.

दही, घरी बनवलेले लोणचे, ताक, भाताची पेज तसेच इतर प्रोबायोटिक्स भरपूर खाल्ले पाहिजे. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

Tags: summer

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

29 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago