Skin Care: चेहऱ्यावर साबण लावणे त्वचेसाठी योग्य असते की नाही? जाणून घ्या याचा परिणाम

मुंबई: चेहरा सुंदर बनवण्यासाठी लोक विविध प्रयत्न करत असतात. अशातच काही लोक साबणाचा वापर खूप करतात मात्र तुम्हाला माहीत आहे की साबणाचा वापर करणे योग्य असते की नाही?


चेहऱ्यावर सरळ साबण लावणे धोकादायक ठरू शकते. साधारणपणे चेहऱ्यावर साबण लावणे योग्य नसते. कारण साबणामध्ये कठोर केमिकल असतात जे त्वचा कोरडी होऊ शकते. तसेच खाजही येऊ शकते. काही साबणामध्ये डिटर्जंट असतात ज्यामुळे त्वचा निस्तेज होते.


साबणाचा वापर केल्याने त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. यामुळे त्वचेची जळजळ तसेच लालसरपणा येण्याची शक्यता असते. साबणाचा वापर केल्याने त्वचेला नुकसान पोहोचते. जर तुमची तेलकट त्वचा असेल कर ऑईल फ्री साबणाचा वापर करा.


दरम्यान, तुमच्या स्किनला साबण सूट होत असेल तर दिवसातून एकदा हलक्या हातांनी एकदा अथवा दोनवेळा साबणाचा वापर करा. चेहरा साबण धुतल्यानंतर मॉश्चरायजरचा वापर करा.


यामुळे त्वचा संतुलित राखण्यास मदत करेल. याशिवाय क्लिंजिंग मिल्क आणि ऑईल क्लिंजरचा वापर करू शकता. लक्षात ठेवा काही लोकांना साबणामुळे अॅलर्जी होऊ शकते. जर असे घडले तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात