Skin Care: चेहऱ्यावर साबण लावणे त्वचेसाठी योग्य असते की नाही? जाणून घ्या याचा परिणाम

  139

मुंबई: चेहरा सुंदर बनवण्यासाठी लोक विविध प्रयत्न करत असतात. अशातच काही लोक साबणाचा वापर खूप करतात मात्र तुम्हाला माहीत आहे की साबणाचा वापर करणे योग्य असते की नाही?


चेहऱ्यावर सरळ साबण लावणे धोकादायक ठरू शकते. साधारणपणे चेहऱ्यावर साबण लावणे योग्य नसते. कारण साबणामध्ये कठोर केमिकल असतात जे त्वचा कोरडी होऊ शकते. तसेच खाजही येऊ शकते. काही साबणामध्ये डिटर्जंट असतात ज्यामुळे त्वचा निस्तेज होते.


साबणाचा वापर केल्याने त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. यामुळे त्वचेची जळजळ तसेच लालसरपणा येण्याची शक्यता असते. साबणाचा वापर केल्याने त्वचेला नुकसान पोहोचते. जर तुमची तेलकट त्वचा असेल कर ऑईल फ्री साबणाचा वापर करा.


दरम्यान, तुमच्या स्किनला साबण सूट होत असेल तर दिवसातून एकदा हलक्या हातांनी एकदा अथवा दोनवेळा साबणाचा वापर करा. चेहरा साबण धुतल्यानंतर मॉश्चरायजरचा वापर करा.


यामुळे त्वचा संतुलित राखण्यास मदत करेल. याशिवाय क्लिंजिंग मिल्क आणि ऑईल क्लिंजरचा वापर करू शकता. लक्षात ठेवा काही लोकांना साबणामुळे अॅलर्जी होऊ शकते. जर असे घडले तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे