या राज्यातील लोक Mutual Fund मध्ये गुंतवतात सर्वाधिक पैसे, घ्या जाणून

मुंबई: भारतीय शेअर बाजारांमधील(indian share market) लोकांचा इंटरेस्ट आता वाढू लागला आहे. स्टॉक मार्केटबाबत जाणून घेण्याचा फायदा म्युच्युअल फंडनाही होत आहे. याच कारणामुळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एका रिपोर्टनुसार मार्च २०२४ पर्यंत म्युच्युअल एयूएम ५५ लाख कोटी रूपयांच्या वर गेले. देशातील प्रत्येक कोपऱ्यातून आता लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे जमा करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत कोणते राज्य आघाडीवर आहे.



पहिल्या स्थानावर महाराष्ट्र


रिपोर्टनुसार मार्चच्या अखेरीसपर्यंत म्युच्युअल फंडाचे एकूण असेट अंडर मॅनेजमेंट ५५ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. यात २२ लाख ५१ हजार कोटी रूपये केवळ महाराष्ट्रातून येतात. हा एफएफच्या एकूण एयूएमच्या ४०.९ टक्के हिस्सा आहे. इक्विटी एयूएममध्ये राज्याचा भाग २८.८ टक्के आणि डेटमध्ये ४५.६ टक्के होता. एकूण एयूएमच्या आधारावर म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकण्याच्या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.



कर्नाटक तिसऱ्या स्थानावर


एकूण एयूएमच्या आधारावर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. इक्विटी एयूएममध्येही कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. याचा अर्थ म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीममध्ये कर्नाटकचे रहिवासी खूप पैसे लावत आहेत. शेअर बाजारमध्ये गुजराती लोक खूप पैसे गुंतवतात. मात्र म्युच्युअल फंडच्या एयूएमच्या आधारावर पाहिले असता गुजरात कर्नाटकच्या नंतर चौथ्या नंबरवर येतो. दरम्यान,इक्विटी एएयूएमबद्दल बोलायचे झाल्यास गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. डेट एयूएम चौथ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील

Garib Nagar Demolition Day 2 : मोठी बातमी! वांद्र्यातील गरीब नगरमध्ये तणाव; पोलिसांवर बाटल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज, कारवाई मात्र सुरूच राहणार

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Bandra East) परिसरातील 'गरीब नगर' (Garib Nagar) भागात सलग दुसऱ्या दिवशी तणावाचे वातावरण पाहायला