Weight Loss: दररोज आवळा खा, १ महिन्यात लठ्ठपणा करा कमी

Share

मुंबई: वजन वाढताच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. यामुळे फिटनेसवर मोठा परिणाम होतो. लोक यापासून बचावासाठी खाणे कमी करतात अथवा फिजीकल अॅक्टिव्हिटी वाढवतात. वजन कमी करण्यासाठी खाणे कमी करे तसेच घाम गाळणे या जुन्या पद्धती झाल्या. आता तुम्ही स्मार्ट पद्धतीने वेट लॉस करू शकता. योग्य आहार, कॅलरीजचे सेवन आणि सामान्य शारिरीक अॅक्टिव्हिटीच्या मदतीने तुम्ही १ महिन्यात वजन कमी करू शकता.

यात तुम्हाला आवळ्याची मदत होऊ शकते. आवळा चवीला तुरट असतो. त्यामुळे आवळ्याचा ज्यूस पिणे लोक पसंत करतात. मात्र ज्यूसमधून तुम्हाला फायबर मिळत नाही आणि वजनही कमी होत नाही. अशातच आवळ्याचा चहा जास्त फायदेशीर आहे.

यासाठी एका भांड्यात ४ कप पाणी, १ चमचा आवळा पावडर, एक चमचा सुंठ घालून उकळा. हे पाणी एक कप होत नाही तोपर्यंत उकळा. यानंतर एका ग्लासात काढून घ्या. यात थोडेसे काळे मीठ आणि मध मिसळा. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे.

आवळ्यामध्ये क्रोमियम आढळते जे जेवणानंतर वाढणाऱ्या शुगरला रोखते. डायबिटीजमध्ये हे अतिशय फायदेशीर असते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यात अँटीऑक्सिडंटही असतात जे चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतात. तसेच रक्तसुधारणाही होते.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

4 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

4 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

5 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

5 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

6 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

6 hours ago