Weight Loss: दररोज आवळा खा, १ महिन्यात लठ्ठपणा करा कमी

मुंबई: वजन वाढताच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. यामुळे फिटनेसवर मोठा परिणाम होतो. लोक यापासून बचावासाठी खाणे कमी करतात अथवा फिजीकल अॅक्टिव्हिटी वाढवतात. वजन कमी करण्यासाठी खाणे कमी करे तसेच घाम गाळणे या जुन्या पद्धती झाल्या. आता तुम्ही स्मार्ट पद्धतीने वेट लॉस करू शकता. योग्य आहार, कॅलरीजचे सेवन आणि सामान्य शारिरीक अॅक्टिव्हिटीच्या मदतीने तुम्ही १ महिन्यात वजन कमी करू शकता.


यात तुम्हाला आवळ्याची मदत होऊ शकते. आवळा चवीला तुरट असतो. त्यामुळे आवळ्याचा ज्यूस पिणे लोक पसंत करतात. मात्र ज्यूसमधून तुम्हाला फायबर मिळत नाही आणि वजनही कमी होत नाही. अशातच आवळ्याचा चहा जास्त फायदेशीर आहे.


यासाठी एका भांड्यात ४ कप पाणी, १ चमचा आवळा पावडर, एक चमचा सुंठ घालून उकळा. हे पाणी एक कप होत नाही तोपर्यंत उकळा. यानंतर एका ग्लासात काढून घ्या. यात थोडेसे काळे मीठ आणि मध मिसळा. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे.


आवळ्यामध्ये क्रोमियम आढळते जे जेवणानंतर वाढणाऱ्या शुगरला रोखते. डायबिटीजमध्ये हे अतिशय फायदेशीर असते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यात अँटीऑक्सिडंटही असतात जे चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतात. तसेच रक्तसुधारणाही होते.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण