Weight Loss: दररोज आवळा खा, १ महिन्यात लठ्ठपणा करा कमी

  73

मुंबई: वजन वाढताच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. यामुळे फिटनेसवर मोठा परिणाम होतो. लोक यापासून बचावासाठी खाणे कमी करतात अथवा फिजीकल अॅक्टिव्हिटी वाढवतात. वजन कमी करण्यासाठी खाणे कमी करे तसेच घाम गाळणे या जुन्या पद्धती झाल्या. आता तुम्ही स्मार्ट पद्धतीने वेट लॉस करू शकता. योग्य आहार, कॅलरीजचे सेवन आणि सामान्य शारिरीक अॅक्टिव्हिटीच्या मदतीने तुम्ही १ महिन्यात वजन कमी करू शकता.


यात तुम्हाला आवळ्याची मदत होऊ शकते. आवळा चवीला तुरट असतो. त्यामुळे आवळ्याचा ज्यूस पिणे लोक पसंत करतात. मात्र ज्यूसमधून तुम्हाला फायबर मिळत नाही आणि वजनही कमी होत नाही. अशातच आवळ्याचा चहा जास्त फायदेशीर आहे.


यासाठी एका भांड्यात ४ कप पाणी, १ चमचा आवळा पावडर, एक चमचा सुंठ घालून उकळा. हे पाणी एक कप होत नाही तोपर्यंत उकळा. यानंतर एका ग्लासात काढून घ्या. यात थोडेसे काळे मीठ आणि मध मिसळा. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे.


आवळ्यामध्ये क्रोमियम आढळते जे जेवणानंतर वाढणाऱ्या शुगरला रोखते. डायबिटीजमध्ये हे अतिशय फायदेशीर असते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यात अँटीऑक्सिडंटही असतात जे चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतात. तसेच रक्तसुधारणाही होते.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर