Summer Skin Care: त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी उन्हाळ्यात प्या हे ज्यूस, त्वचा होईल तुकतुकीत

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत स्किनसंबंधी तक्रारी सुरू होतात. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही याच्या ज्यूसचे सेवन करू शकता. कोरफडीच्या रसाच्या सेवनाने तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेला हायड्रेट ठेवू शकता.


उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळा कडक असल्याने स्किन चिकट तसेच तेलकट होऊ लागते. अनेकदा घामामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्याही येतात. यामुळे सुंदरता कमी होते. अशातच तुम्हालाही तुमची स्किन हायड्रेट ठेवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.


आज आम्ही तुम्हाला अशा ज्यूसबद्दल सांगणार आहोत जो पिऊन तुम्ही त्वचा हायड्रेट ठेवू शकता. जाणून घ्या या ज्यूसबद्दल...



उन्हाळ्याच्या दिवसांत कोरफडीचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने तुम्ही त्वचेला हायड्रेट ठेवू शकता. दररोज याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्याही कमी होण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामध्ये मॉश्चराईजिंगचे गुण असतात जे त्वचा स्वस्थ राखण्यास मदत करतात.


कोरफडीच्या रसामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात जे त्वचेची सूज आणि लालसरपणा कमी करतात. हे जेल व्हिटामिन, खनिज आणि अँटीऑक्सिडंटने भरपूर असते जे त्वचेसाठी फायदेशीर असते. कोरफडीचे जेल त्वचेची जखम भरून काढण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावर होणारी अॅलर्जी, रॅशेस आणि फोड कमी होतात.


दरम्यान, कोरफडीचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची जरूर काळजी घ्या. काही लोकांना कोरफडीची अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल