Jioचा ३ महिन्यांचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, मिळणार कॉल,डेटा आणि बरंच काही

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहे जे विविध रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यात अनेक फायदेही आहेत.


आज आम्ही तुम्हाला जिओचा ३ महिन्यांचा व्हॅलिडिटी असलेल्या सर्वात स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत.


हा रिचार्ज प्लान तुम्हाला पेटीएम, फोनपे आणि गुगल पे इत्यादीवर मिळणार नाही. जाणून घेऊच्या जिओच्या या खास रिचार्जबद्दल...



जिओचा स्वस्त रिचार्ज


जिओच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये ३९५ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. या किंमतीमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे ही साधारण ३ महिन्यांइतकी आहे.


जिओ युजर्सला ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यात लोकल आणि एसटीडी कॉल सामील आहेत.


जिओच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल. हा फायदा त्या लोकांसाठी ज्यांना कॉलिंगचा फायदा हवा आहे.



किती मिळणार एसएमएस


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण एक हजार एसएमएस मिळतात. यामुळे कम्युनिकेशनचेही काम असते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे. यात जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन नाही मिळणार.


जिओच्या वेबसाईटवर जाऊन प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला व्हॅल्यू कॅटेगरी दिसेल. या कॅटेगरीमध्ये एकूण तीन प्लान आहेत यात एक महिन्याचा दुसरा ८४ दिवसांचा आणि तिसरा वार्षिक.

Comments
Add Comment

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा