Jioचा ३ महिन्यांचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, मिळणार कॉल,डेटा आणि बरंच काही

Share

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहे जे विविध रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यात अनेक फायदेही आहेत.

आज आम्ही तुम्हाला जिओचा ३ महिन्यांचा व्हॅलिडिटी असलेल्या सर्वात स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत.

हा रिचार्ज प्लान तुम्हाला पेटीएम, फोनपे आणि गुगल पे इत्यादीवर मिळणार नाही. जाणून घेऊच्या जिओच्या या खास रिचार्जबद्दल…

जिओचा स्वस्त रिचार्ज

जिओच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये ३९५ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. या किंमतीमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे ही साधारण ३ महिन्यांइतकी आहे.

जिओ युजर्सला ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यात लोकल आणि एसटीडी कॉल सामील आहेत.

जिओच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल. हा फायदा त्या लोकांसाठी ज्यांना कॉलिंगचा फायदा हवा आहे.

किती मिळणार एसएमएस

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण एक हजार एसएमएस मिळतात. यामुळे कम्युनिकेशनचेही काम असते.

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे. यात जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन नाही मिळणार.

जिओच्या वेबसाईटवर जाऊन प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला व्हॅल्यू कॅटेगरी दिसेल. या कॅटेगरीमध्ये एकूण तीन प्लान आहेत यात एक महिन्याचा दुसरा ८४ दिवसांचा आणि तिसरा वार्षिक.

Tags: jioJio 5G

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

50 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago