Jioचा ३ महिन्यांचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, मिळणार कॉल,डेटा आणि बरंच काही

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहे जे विविध रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यात अनेक फायदेही आहेत.


आज आम्ही तुम्हाला जिओचा ३ महिन्यांचा व्हॅलिडिटी असलेल्या सर्वात स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत.


हा रिचार्ज प्लान तुम्हाला पेटीएम, फोनपे आणि गुगल पे इत्यादीवर मिळणार नाही. जाणून घेऊच्या जिओच्या या खास रिचार्जबद्दल...



जिओचा स्वस्त रिचार्ज


जिओच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये ३९५ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. या किंमतीमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे ही साधारण ३ महिन्यांइतकी आहे.


जिओ युजर्सला ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यात लोकल आणि एसटीडी कॉल सामील आहेत.


जिओच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल. हा फायदा त्या लोकांसाठी ज्यांना कॉलिंगचा फायदा हवा आहे.



किती मिळणार एसएमएस


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण एक हजार एसएमएस मिळतात. यामुळे कम्युनिकेशनचेही काम असते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे. यात जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन नाही मिळणार.


जिओच्या वेबसाईटवर जाऊन प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला व्हॅल्यू कॅटेगरी दिसेल. या कॅटेगरीमध्ये एकूण तीन प्लान आहेत यात एक महिन्याचा दुसरा ८४ दिवसांचा आणि तिसरा वार्षिक.

Comments
Add Comment

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे