Heat Waves:उन्हात खूप वेळ राहात असाल तर होऊ शकतो कॅन्सर, असा करा बचाव

  44

मुंबई: संपूर्ण देशभरात उष्णतेची मोठी लाट आली आहे. कडक उन्हामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे सर्वच लोक त्रस्त झाले आहेत. उन्हामुळे लोकांना उष्णतेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. बरेचजण ड्रिहायड्रेशनचे बळी पडत आहेत. अशातच एका रिपोर्टनुसार उन्हामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. या कॅन्सरला मेलानोमा कॅन्सर असेही म्हणतात. हा कॅन्सर शरीराच्या त्या अंगांमध्ये जास्त असतो ज्यावर सूर्याची किरणे पडतात.


कॅन्सर तज्ञांच्या मते कडक उन्हापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे. अधिकाधिक स्वत:ला हायड्रेट कसे ठेवता येईल याची काळजी घेतली पाहिजे. सोबतच दुपारी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत प्रयत्न करा की उन्हात निघणार नाही.



या कारणामुळे होतो कॅन्सर


डॉक्टरांच्या माहितीनुसार कडक उन्हामुळे सकाळी ७ ते ९ दरम्यान घराबाहेर पडा. या दरम्यान व्हिटामिन डी मिळते. यानंतर जे ऊन असते ते नुकसानकारक असते. यामुळे शरीरास अधिक नुकसान होते.


सूर्यापासून निघणारी अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. सोबतच ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना स्किन कॅन्सरचा धोका अधिक असते. दरम्यान, भारतात दुसऱ्या देशांच्या तुलनेने स्किन कॅन्सरचा धोका कमी असतो. गोऱ्या लोकांना स्किन कॅन्सरचा धोका जास्त असतो.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर