उन्हाळ्यात मुले पडतात आजारी, घ्या अशी काळजी

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा लहान मुले आजारी पडतात. त्यांची तब्येत खराब होण्याचे कारण म्हणजे त्यांचे शरीर पूर्णपणे मजबूत नसते. मात्र आपण जर सावधानता बाळगली तर त्यांना आजारापासन वाचवू शकतो.

खूप पाणी द्या


उन्हाळ्यात मुलांना खूप पाणी प्यायला द्या यामुळे ते हायड्रेट राहतील. तुम्ही त्यांना टेस्टी लागणारे लिंबू पाणीही देऊ शकता.

मोकळे कपडे घाला


नेहमी मुलांना सुती आणि हलके कपडे घालावेत. असे कपडे घातल्याने ते आरामात राहतील आणि त्यांना कमी गरम होईल.

सनस्क्रीन लावा


जेव्हा मुले बाहेर जातील तेव्हा चेहऱ्यावर आणि हातांवर सनस्क्रीन लावा. यामुळे त्यांचा सूर्याच्या किरणांपासून बचाव होईल.

थंड जागी खेळू द्या


उन्हापासून मुलांचा होईल तितका बचाव करा. संध्याकाळच्या वेळेस थंड ठिकाणी त्यांना खेळण्यास द्या. यामुळे ते खुश आणि ताजेतवाने होतील.

खाण्यात फळे आणि भाज्या द्या


उन्हाळ्यात मुलांना खाण्यासाठी हलके अन्न द्या. अनेक फळे तसेच भाज्यांचा आहारात समावेश करा.
Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी