Bhutan Tour: भूतानची सैर करण्यासाठी IRCTCचे नवे पॅकेज

मुंबई: आयआरसीटीसी(irctc) भूतानसाठी(bhutan) स्पेशल पॅकेज आणले आहे. आम्ही तुम्हाला या पॅकेजचे डिटेल्सबद्दल सांगणार आहोत.

भूतान आपल्या नैसर्गिक सुंदरतेबद्दल तसेच आपल्या विशेष संस्कृतीबद्दल संपूर्ण जगात फेमस आहे. जर तुम्हाला हिरव्यागार पर्वतांची सफर करायची आहे आयआरसीटीसी भूतानच्या पॅकेजमध्ये बुकिंग करू शकता.

या पॅकेजचे नाव Bhutan The Land Of Happiness Ex Delhi. हे एक फ्लाईट पॅकेज आहे. यात तुम्हाला दिल्लीवरून पारोची फ्लाईट मिळेल. यानंतर थिंपूला आणले जाईल.

या पॅकेजमध्ये तुम्ही थिंपूशिवाय पुनाका आणि पारोची सैर करण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये सर्व प्रवाशांना ३ स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळेल.

यासोबतच मीलमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तीनची सुविधा मिळेल. पॅकेजमध्ये इंग्लिश बोलणारा टूर गाईड मिळेल.

८० वर्षांपर्यंतच्या नागरिकांना ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्ही भूतानच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांची सैर करण्याचा लाभ मिळेल.

भूतानच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला सिंगल ऑक्युपेन्सीला ९६ हजार रूपये प्रती व्यक्तीच्या हिशेबाने शुल्क द्यावे लागेल. तर डबल ऑक्युपेन्सीला ७९ हजार रूपये प्रती व्यक्ती आणि ट्रिपल ऑक्युपेन्सीला ७५ हजार रूपये प्रती व्यक्ती द्यावे लागेल.

या पॅकेजचा लाभ तुम्ही १ जून ते ६ जून २०२४दरम्यान उचलू शकता. पॅकेजची अधिक माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि