Jioचा खास प्रीपेड प्लान, दररोज मिळणार २ जीबी डेटा

मुंबई: रिलायन्स जिओ(reliance jio) आपल्या युजर्ससाठी नेहमीच चांगले चांगले ऑफर्स आणत असते. जिओच्या प्रीपेड नेटवर्कमध्ये इतके पर्याय उपलब्ध आहेत की युजर्स एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाच्या तुलनेत अनेकदा जिओला पसंती देतात. आज आम्ही तुम्हाला या लेखात जिओच्या खास प्लानबद्दल माहिती देणार आहोत.



जिओचा ३९८ रूपयांचा प्लान


रिलायन्स जिओचा ३९८ रूपयांचा प्रीपेड प्लान येतो. या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असते आणि यात तुम्हाला दररोज २ जीबी डेटा वापरण्यासाठी दिला जातो.


यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे आणि दररोज १०० एसएमएसचीही सुविधा मिळते.


याशिवाय या प्लानमध्ये युजर्सला ६ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असते.


जर दिवसभरात तुमचा २ जीबी डेटा संपला तर ऑटोमॅटिकली ६ जीबी एक्स्ट्रा डेटाचा वापर सुरू होते.


त्यानंतर पुढचा दिवस सुरू होताच म्हणजे रात्री १२ वाजल्यानंतर तुम्हाला नव्या डेटा लिमिटसह ६ जीबी डेटाचा वापर बंद होतो. ज्या व्यक्तींना अधिकचा डेटा लागतो त्यांच्यासाठी हा प्लान चांगला आहे.


जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Docubay, Epic On, Hoichoi, JioTV, और JioCloudचीही मोफत सुविधा मिळते.


Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे