तीन महिन्यांत १६ टक्क्यांनी महागले सोने, या कारणामुळे अचानक वाढल्या किंमती

मुंबई: सोने हे केवळ दागिन्याच्या रूपात नव्हे तर गुंतवणुकीसाठीही चांगला पर्याय मानला जातो. जेव्हा जागतिक स्तरावर हालचाल वाढते अथवा तणावाची स्थिती निर्माण होते. तेव्हा गुंतवणूकदार सोन्याच्या दिशेने धावतात.


काहीशी अशी स्थिती रशिया-युक्रेन आणि इस्त्रायल-हमास यांच्यानंतर आता इराण-इस्त्रायल युद्धामुळे झाली आहे. या तीन महिन्यात सोन्याच्या किंमती १६ टक्क्यांनी उसळल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे दर प्रति ग्रॅम ७४ हजार रूपयांवर पोहोचले आहेत.


रिपोर्टनुसार, ३ महिन्यांत १६ टक्क्यांनी दर वाढले आहेत. त्यात गेल्या दीड महिन्यात सोन्याच्या दरात मोठी उसळी आली आहे.


विश्लेषकांनुसार इऱाण-इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

Comments
Add Comment

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन