Ram Navami 2024: राम नवमीच्या दिवशी फक्त ५-५ मिनिटांसाठी बंद असेल श्रीरामांचे मंदिर, १९ तास होणार दर्शन

मुंबई: रामनवमीच्या दिवशी १७ एप्रिलला बुधवारी अयोध्येतील राम मंदिरात भक्तांना १९ तास दर्शनासाठी मिळणार आहेत. दिवसभरात केवळ ५-५ मिनिटांसाठी मंदिर बंद राहील. त्यानंतर पुन्हा प्रभू श्री रामांचे दर्शन होणार आहे. राम मंदिर ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली आह.


या दिवशी श्रीरामांची विधिवत पूजा आणि दर्शन सुरूच राहणार आहे. देवाला नैवेद्य अर्पण करतेवेळी काही काळ मंदिराचे कपाट बंद राहील. दरम्यान, रात्री ११ वाजेपर्यंत श्रीरामांचे दर्शन सुरू राहणार आहे.


१६, १७, १८ आणि १९ एप्रिलला सुगम दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती पास, श्रृंगार आरती पास बनणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे पास जारी केले जाणार नाहीत. इतर दिवशी सर्व सुविधा सुरू राहतील. दर्शनाची वेळ वाढवून १९ तास करण्यात आली आहे. मंगल आरतीपासून प्रारंभ होऊन रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.



८० ते १०० ठिकाणी एलईडी स्क्रीनवर होणार लाईव्ह


श्रीरामांच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे लाईव्ह प्रसारण अयोध्या नगर निगम क्षेत्रातील साधारण ८० ते १०० ठिकाणी एलईडी स्क्रीनवरून दाखवले जाणार आहे.

Comments
Add Comment

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना