मुंबई: वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात लावणे अतिशय शुभ मानले जाते. यामुळे घराची भरभराट होते असं म्हणतात. ज्या घरात मनी प्लांट असते त्या घरात कधीही आर्थिक त्रास होत नाही.
अनेक लोकांच्या मनात असा संभ्रम आहे की हे झाड चोरून लावल्यास याचे फायदे मिळतात. चोरी केलेले मनी प्लांट घरात लावल्याने भरभराट होते असे मानले जाते.
मात्र असे अजिबात करू नये. कधीही घरात चोरी करू मनी प्लांट लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीने असे काम करू नये. यामुळे फायद्याच्या जागी नुकसानच सोसावे लागू शकते.
घरात चोरी केलेले मनी प्लांट लावल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार नेहमी नर्सरीमधून खरेदी केलेले मनी प्लांट घरात लावले पाहिजे.
तर मनी प्लांट कोणालाही गिफ्ट करू नये. असे केल्याने घरातील सुख दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…