X Account: एक महिन्यात सस्पेंड झाले २ लाखाहून अधिक अकाऊंट, एक्सने भारतात बनवला रेकॉर्ड

मुंबई: एलन मस्कच्या सोशल मीडिया कंपनी एक्सने भारतात एक अनोखा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड एक महिन्याच्या अंतराने लाखो अकाऊंट बॅन करत बनवला गेला आहे. एक्सने हा रेकॉर्ड केवळ एका महिन्यात २ लाखाहून अधिक अकाऊंटवर अॅक्शन घेत बनवले आहे.



एका महिन्यात सस्पेंड झाले इतके अकाऊंट


आधी ट्विटरच्या नावाने प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला ऑपरेट आणि मॅनेज करणारी कंपनी एक्स कॉर्पोरेशनने आपल्या महिन्याच्या रिपोर्टमध्ये या कारवाईबद्दल माहिती दिली. कंपनीने सांगितले की त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील नियामांचे विविध उल्लंघन केल्याप्रकरणी मार्च महिन्यात २ लाख १२ हजार ६२७ अकाऊंट बॅन करण्यात आले.



या कारणामुळे केली गेली कारवाई


जे अकाऊंट बंद करण्यात आले. त्यात अनेक मुलांसोबतच लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणारे होते तसेच परवानगीशिवाय न्यूडिटी पसरवत होते. याशिवाय भारतीय सायबर स्पेसमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यामुळे अनेक अकाऊंटवर कारवाई करण्यात आली. एक्सने सांगितले त्यांच्या २०२१च्या नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी करताना संबंधित अकाऊंटवर कारवाई कऱण्यात आली आहे.



जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झाले होते इतके सस्पेंड


महिन्याच्या रिपोर्टनुसार मार्च महिन्यादरम्यान १,२३५ अकाऊंटला इंडियन सायबर स्पेसमध्ये दहशतवादी पसरवल्याप्रकरणी बंद करण्यात आले आहे. याआधी कंपनीने २६ जानेवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान भारतातील ५ लाख ६ हजार १७३ अकाऊंट बंद केले होते.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने