Mobile: रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता का? तर वेळीच व्हा सावध...

मुंबई: गरजेपेक्षा मोबाईल फोनचा अधिक वापर तुम्हाला मानसिकरित्या आजारी बनवू शकतो. आरोग्य तज्ञ म्हणूनच मोबाईलचा कमी वापर करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हीही रात्री उशिरापर्यंत फोन वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. याच्यामुळ एक नव्हे तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात.


गरजेपेक्षा फोनचा अधिक वापर केल्याने तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ञ यापासून वाचण्याचा सल्ला देतात. रात्री उशिरापर्यंत फोनचा वापर करणे डोळ्यांसाठी अतिशय नुकसानदायक असते. यामुळे डोळे खराबही होऊ शकतात. दिवसभर काम केल्यानंतरजर झोपण्याच्या वेळेस तुमचा संपूर्ण फोकस स्मार्टफोनवर असेल तर तुमच्या डोळ्यांना आराम मिळणार नाही. यामुळे डोळे कोरडे होऊ लागतात आणि डोळ्यांचे आरोग्य बिघडते.


रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याचा सगळ्यात मोठा नकारात्मक परिणाम म्हणजे झोपेत व्यत्यय. मोबाईल फोनमुळे झोप पूर्ण होत नाही आणि शरीरात मेलाटोनिन हार्मोन कमी होऊ लागते. यामुळे अनिद्रेचा त्रास होतो.


जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत आहात तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतावू शकतो. मोबाईलमधून निघाणाऱ्या किरणांचा परिणाम डोळ्यांवर होतो.


रात्री उशिरापर्यंत मोबाईल सुरू ठेवणे मेंदूच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि विसरभोळ्याची समस्याही वाढते.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका