Mobile: रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता का? तर वेळीच व्हा सावध...

  58

मुंबई: गरजेपेक्षा मोबाईल फोनचा अधिक वापर तुम्हाला मानसिकरित्या आजारी बनवू शकतो. आरोग्य तज्ञ म्हणूनच मोबाईलचा कमी वापर करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हीही रात्री उशिरापर्यंत फोन वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. याच्यामुळ एक नव्हे तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात.


गरजेपेक्षा फोनचा अधिक वापर केल्याने तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ञ यापासून वाचण्याचा सल्ला देतात. रात्री उशिरापर्यंत फोनचा वापर करणे डोळ्यांसाठी अतिशय नुकसानदायक असते. यामुळे डोळे खराबही होऊ शकतात. दिवसभर काम केल्यानंतरजर झोपण्याच्या वेळेस तुमचा संपूर्ण फोकस स्मार्टफोनवर असेल तर तुमच्या डोळ्यांना आराम मिळणार नाही. यामुळे डोळे कोरडे होऊ लागतात आणि डोळ्यांचे आरोग्य बिघडते.


रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याचा सगळ्यात मोठा नकारात्मक परिणाम म्हणजे झोपेत व्यत्यय. मोबाईल फोनमुळे झोप पूर्ण होत नाही आणि शरीरात मेलाटोनिन हार्मोन कमी होऊ लागते. यामुळे अनिद्रेचा त्रास होतो.


जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत आहात तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतावू शकतो. मोबाईलमधून निघाणाऱ्या किरणांचा परिणाम डोळ्यांवर होतो.


रात्री उशिरापर्यंत मोबाईल सुरू ठेवणे मेंदूच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि विसरभोळ्याची समस्याही वाढते.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक