Mint Water: उन्हाळ्यात जरूर प्या पुदिनाचे पाणी, पोटाच्या या समस्येपासून मिळू शकतो आराम

मुंबई: पुदिन्याचे पाणी दररोज प्यायले पाहिजे. यात फोलेट, कॅल्शियम, कॅरोटीनस, मॅग्नेशिअम, पोटॅशियम आणि व्हिटामिन सी असते. यामुळे शरीर आणि पोट दोन्ही थंड राहते. तसेच उष्णतेच्या लाटांचा त्रासही होत नाही.


उन्हाळ्यात दररोज एक ग्लास पुदिन्याचे पाणी प्यायलायस आपली त्वचा उजळते. सोबतच शरीराला एनर्जीही मिळते.


पुदिन्याचे पाणी प्यायल्याने थकवा दूर होण्यासही मदत होते. चेहऱ्यावर चमक येते. तसेच स्किन ग्लो होते.


पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पचनव्यवस्था सुधारते. सोबतच अॅसिडिटी, पोटात जळजळ, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.


पुदिन्याच्या पाणीमध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल हे गुण असतात. हे पाणी दररोज प्यायल्याने फायदा होतो. याची प्रकृती थंड असते.


पुदिन्याचे पाणी दररोज प्यायल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. सोबतच केस, स्किन आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

Comments
Add Comment

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद