Jeevan Mantra: नशीब बदलवून टाकतात या ३ सवयी

  52

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी तीन अशा सवयींचे वर्णन केले आहे जे व्यक्तीचे नशीब चमकवून टाकतात. चाणक्य यांच्या मते ज्या लोकांमध्ये या सवयी असतात ते नेहमीच श्रीमंतीत जगतात.


चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीने वायफळ खर्च करू नये. तर बचत करण्याची सवय ठेवली पाहिजे.


जी व्यक्ती बचत करते ती नेहमीच धनवान राहते. त्यांना कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही.


चाणक्य यांच्या मते व्यक्तीचे जे काही ध्येय आहे त्याच्याबद्दल इतर कोणाशीही बोलू नये. जी व्यक्ती आपल्या ध्येयाबद्दल दुसऱ्या व्यक्तीला सांगते ती व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही.


अनेकदा ज्या लोकांना तुम्ही तुमचे ध्येय सांगता त्याच व्यक्तीच्या तुमच्या ध्येयामध्ये अडचण ठरू शकतात.


आचार्य चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी जरूर दान केले पाहिजे.


असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीवर आपली कृपादृष्टी कायम ठेवते. ती व्यक्ती नेहमी धनवान राहते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी