मुंबई: आचार्य चाणक्य यांनी तीन अशा सवयींचे वर्णन केले आहे जे व्यक्तीचे नशीब चमकवून टाकतात. चाणक्य यांच्या मते ज्या लोकांमध्ये या सवयी असतात ते नेहमीच श्रीमंतीत जगतात.
चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीने वायफळ खर्च करू नये. तर बचत करण्याची सवय ठेवली पाहिजे.
जी व्यक्ती बचत करते ती नेहमीच धनवान राहते. त्यांना कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही.
चाणक्य यांच्या मते व्यक्तीचे जे काही ध्येय आहे त्याच्याबद्दल इतर कोणाशीही बोलू नये. जी व्यक्ती आपल्या ध्येयाबद्दल दुसऱ्या व्यक्तीला सांगते ती व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही.
अनेकदा ज्या लोकांना तुम्ही तुमचे ध्येय सांगता त्याच व्यक्तीच्या तुमच्या ध्येयामध्ये अडचण ठरू शकतात.
आचार्य चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी जरूर दान केले पाहिजे.
असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीवर आपली कृपादृष्टी कायम ठेवते. ती व्यक्ती नेहमी धनवान राहते.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…
मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…
मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक…
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या…