Congress Candidate: राज्यात लोकसभेसाठी काँग्रेसकडून आणखी दोन उमेदवार रिंगणात

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेसने(congress) दोन आणखी जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. धुळे मतदारसंघातून शोभा दिनेश आणि जालना मतदारसंघातून कल्याण काळे यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्रासाठी काँग्रेसची ही चौथी यादी आहे. कल्याण काळे यांची लढत भाजपच्या राव साहेब दानवे यांच्याविरुद्ध होणार आहे. तर शोभा यांच्यासमोर भाजपच्या सुभाष भामरे यांचे आव्हान आहे. मुंबईचया जागांवर आतापर्यंत कांग्रेस उमेदवारांची घोषणा केलेली नाही.



काँग्रेसने १७ पैकी १५ जागांवर उतरवले उमेदवार


महाराष्ट्रात जागा वाटपांतर्गत काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. याआधीच्या पहिल्या तीन यादीत काँग्रेसने आपल्या खात्यातील १५ जागांवर उमेदवार उतरवले होते. चौथ्या यादीत आणखी दोन नावांसह एकूण १५ उमेदवारांची घोषणा झाली आहे. काँग्रेस दोन आणखी जागांवर उमेदवार देणार आहे.



या जागांवर निवडणूक लढवणार काँग्रेस


जागा वाटपात काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि रामटेक या जागा मिळाल्या आहेत.



या जागांवर लढत आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष


महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष सर्वाधिक २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. उद्धव ठोकरे यांनी आपल्या खात्यातील सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, उस्मानाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणार, हातकणंगले, औरंगाबाद, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर पूर्व हे मतदारसंघ मिळाले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईच्या पदपथांची सुधारणा करणार, युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी अंतर्गत करणार विकास रस्ते विकासासाठी ६८७५ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई : युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी' अंतर्गत अधिक पादचारी अनुकूल व दिव्यांग अनुकूल पदपथ निर्माण करण्यावर

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार; मुख्यमंत्र्यांची परिषदेत माहिती

मुंबई : बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, आता या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत