Cancer: तरूणांमध्ये वेगाने वाढतोय कॅन्सर, दरवर्षी १५ लाखाहून अधिक रुग्ण

मुंबई: डायबिटीजमंतर भारतात कॅन्सर वेगाने वाढत आहे. या जीवघेण्या आजाराला दरवर्षी मोठ्या संख्येने लोक बळी पडत आहेत. एका नव्या अभ्यासादरम्यान आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे.


एका रिपोर्टनुसार देशात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, याचे बळी देशातील तरूण लोक पडत आहेत.



ही आकडेवारी भयानक


कमी वयाच्या लोकांमध्ये कॅन्सरचा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे खरंच चिंताजनक आहे. आकड्यांवर नजर टाकली असता २०२०मध्ये देशात १३.९ लाख कॅन्सरचे रुग्ण होते. यांची संख्या २०२५ पर्यंत १५.७ टक्क्यांवर पोहोचण्यची शक्यता आहे.



कमी वयात कॅन्सरचा धोका अधिक


भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर अधिक वेगाने वाढत आहे. यात कमी वयाच्या लोकांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अमेरिका आणि ब्रिटनव्यतिरिक्त इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी वयाच्या लोकांना वेगाने कॅन्सर होत आहे. याचे कारण बाकी देशांच्या तुलनेत या आजारांचे स्क्रीनिंग फार कमी असणे तसेच उशिराने होणे हे आहे.



भारतात कोणत्या प्रकारच्या कॅन्सरच्या केसेस अधिक


रिपोर्टनुसार महिलांमध्ये सर्व्हिक्स कॅन्सर अथवा सर्व्हायकल कॅन्सर तसेच ओव्हरीज कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे.


पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक आहे.


कोलन कॅन्सर अथवा आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक आढळते. या कॅन्सरचे ३० टक्के रूग्ण हे ५० वर्षाच्या आतील आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर